शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

नक्षली भागात रस्त्यांसाठी १२ हजार कोटींची मागणी

By admin | Updated: February 9, 2015 00:15 IST

नक्षलग्रस्त भागात ७३०० कि.मी. लांब रस्ते बांधले जाणार असून, राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाला १२ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची विनंती केली आहे.

नवी दिल्ली : नक्षलग्रस्त भागात ७३०० कि.मी. लांब रस्ते बांधले जाणार असून, राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाला १२ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची विनंती केली आहे.रस्ते आवश्यकता योजनेचा(आरआरपी)दुसरा टप्पा लवकरच सुरू केला जाणार असून विकास नसलेल्या भागात रस्ते पोहोचविले जातील, असे राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच म्हटले होते. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी महामार्ग मंत्रालयाला प्रचंड निधी गोळा करणे शक्य नसल्यामुळे गृह मंत्रालयाने वेगळी अर्थसंकल्पीय तरतूद करावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. गडकरी आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी अलीकडेच दिल्लीत या मुद्यावर चर्चा केली. झारखंडमध्ये नक्षलवादाचा प्रश्न सोडवायचा झाल्यास रस्ते बांधणे आवश्यक आहे, यावर चर्चेत भर देण्यात आला होता.