शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

नक्षली भागात रस्त्यांसाठी १२ हजार कोटींची मागणी

By admin | Updated: February 9, 2015 00:15 IST

नक्षलग्रस्त भागात ७३०० कि.मी. लांब रस्ते बांधले जाणार असून, राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाला १२ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची विनंती केली आहे.

नवी दिल्ली : नक्षलग्रस्त भागात ७३०० कि.मी. लांब रस्ते बांधले जाणार असून, राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाला १२ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची विनंती केली आहे.रस्ते आवश्यकता योजनेचा(आरआरपी)दुसरा टप्पा लवकरच सुरू केला जाणार असून विकास नसलेल्या भागात रस्ते पोहोचविले जातील, असे राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच म्हटले होते. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी महामार्ग मंत्रालयाला प्रचंड निधी गोळा करणे शक्य नसल्यामुळे गृह मंत्रालयाने वेगळी अर्थसंकल्पीय तरतूद करावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. गडकरी आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी अलीकडेच दिल्लीत या मुद्यावर चर्चा केली. झारखंडमध्ये नक्षलवादाचा प्रश्न सोडवायचा झाल्यास रस्ते बांधणे आवश्यक आहे, यावर चर्चेत भर देण्यात आला होता.