शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: सर्वात मोठी बातमी! भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
2
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
4
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
5
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
6
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
7
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
8
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
9
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
10
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
11
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
12
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
13
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
15
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
16
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
17
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
18
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
19
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
20
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती

उत्तर प्रदेशात मुद्दाम दंगली भडकावल्या जातात - राहुल गांधी

By admin | Updated: August 9, 2014 11:11 IST

लोकांना एकमेकांशी लढवून त्यांच्यातील एकी संपवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये जाणूनबुजून दंगली भडवल्या जातात, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - लोकांना एकमेकांशी लढवून त्यांच्यातील एकी संपवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये जाणूनबुजून दंगली घडवल्या जात आहे, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी हे विधान केले.  'लोकांना एकमेकांशी लढायला लावायचे, त्यांच्यातील एकी संपवायची, फूट पाडायची म्हणजे मग ते गरीबी आणि असमानतेशी लढूच शकणार नाहीत', या उद्देशानेच राज्यात हिंसा पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
उत्तर प्रदेशात गेल्या अनेक दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बइघडला आहे. राज्यांत अनेक दंगली उफाळल्या आहेत, तसेच स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी बोलत होते.  निवडणुकीनंतर राज्यात आत्तापर्यंत सांप्रदायिक हिंसेचे ६०५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.