शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

दिल्लीच्या निकालांनी काँग्रेस स्तब्ध पुन्हा उभारी घेण्याचा आशावाद

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

नवी दिल्ली : दिल्लीकरांनी पूर्णपणे झिडकारल्यानंतर काँग्रेस स्तब्ध आहे़ मात्र या पराभवानंतरही पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेसने बोलून दाखवला आहे़

नवी दिल्ली : दिल्लीकरांनी पूर्णपणे झिडकारल्यानंतर काँग्रेस स्तब्ध आहे़ मात्र या पराभवानंतरही पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेसने बोलून दाखवला आहे़
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीचा कौल नम्रपणे स्वीकारत, आम्ही दिल्लीकरांच्या जनादेशाचा सन्मान करतो असे म्हटले आहे़ तिकडे काँग्रेसच्या पराभवाचे खापर राहुल गांधी यांच्या माथी फुटू नये म्हणून, दिल्लीच्या निवडणुकीत पक्षाचा चेहरा राहिलेले अजय माकन यांनी पराभवाची संपूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारत सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे़ दिल्ली निवडणुका स्थानिक मुद्यांवर लढल्या गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे़ अर्थात काँग्रेसचे अनेक नेते पक्षाच्या दारुण पराभवाची कारणमीमांसा करीत आहे़ दिल्लीतील लाजिरवाण्या पराभवामागे पक्षातील अंतर्गत कलह हेही एक कारण असल्याचे अनेक काँग्रेस नेते आता बोलू लागले आहेत़
काँग्रेसचे सर्व नेते दिल्लीच्या निवडणूक प्रचारात उतरले असते तर आज चित्र थोडेफार वेगळे असते, अशी प्रतिक्रिया पक्षनेते मनीष तिवारी यांनी दिली आहे़ काँग्रेसच्या पराभवाचे खापर कुण्या एका व्यक्तीच्या माथी फोडणे योग्य नाही़ पक्षाला नवउभारी देण्यासाठी गंभीर आत्मचिंतनाची गरज आहे़ येत्या काळात काँग्रेसचे गतवैभव परत मिळेल, असे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे़