शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

परतीचा मान्सून लांबणीवर

By admin | Updated: September 23, 2014 04:54 IST

मान्सूनचा परतीचा प्रवास सात दिवसांनी लांबला आहे. उत्तर भारतात मान्सून अधिक काळ सक्रिय राहिल्यामुळे हा बदल घडला आहे.

पणजी : मान्सूनचा परतीचा प्रवास सात दिवसांनी लांबला आहे. उत्तर भारतात मान्सून अधिक काळ सक्रिय राहिल्यामुळे हा बदल घडला आहे. गोव्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा ४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या महितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास २५ सप्टेंबरपर्यंत सुरू होतो. मुंबईत ही प्रक्रिया १० आॅक्टोबर, तर गोव्यात ११ किंवा १२ आॅक्टोबरला घडते. परंतु परतीच्या प्रवासाची सुरुवातच लांबल्यामुळे आता गोव्यात नियोजित वेळेस मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू होईल की, ७ दिवसांनी लांबेल, याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. मान्सून परतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नियोजित वेळेत मुंबई आणि गोव्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याच्या गोवा विभागाच्या संचालक व्ही. के. मनी यांनी सांगितले.गोव्यात यंदा सरासरी ११८ इंच पाऊस झाला. गेल्या वर्षी २२ सप्टेंबरपर्यंत ११४ इंच पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदाचा पाऊस ४ इंच म्हणजेच ४ टक्के अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच एल निनोच्या प्रभावामुळे सुरवातीला दुष्काळसदृश्य स्थितीची भीती व्यक्त होत होती. हवामान विभागाने ३० ते ४० टक्के पाऊस कमी पडणार असल्याचे भाकित वर्तविले होते. मात्र एल निनोचा प्रभाव संपल्यानंतर सक्रिय झालेल्या मान्सूनने गोव्यात पोकळी तर भरून काढलीच; शिवाय गेल्या वर्षीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. (प्रतिनिधी)