शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

संरक्षणमंत्र्यांनी ठणकावले

By admin | Updated: January 14, 2015 02:08 IST

पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ‘छुप्या युद्धाला’ भारत कठोरपणे उत्तर देईल, अशा शब्दांत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकला ठणकावले आहे़

लखनौ : पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ‘छुप्या युद्धाला’ भारत कठोरपणे उत्तर देईल, अशा शब्दांत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकला ठणकावले आहे़ देशाच्या सीमेवर घुसखोरी होऊ नये, यासाठी सरकार ठोस पावले उचलेल़ मी याची ग्वाही देतो, असेही ते म्हणाले़ मंगळवारी येथे पत्रकारांशी ते बोलत होते़ पाकिस्तानकडून सुरू असलेल्या छुप्या कारवायांवर भारत सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे़ आम्ही एक ठोस भूमिका घेतली आहे़ याठिकाणी ही भूमिका, मी स्पष्ट करू शकणार नाही; पण येत्या सहा महिन्यांत प्रत्यक्ष आकड्यांमध्ये बदल झालेला असेल़ खरे तर फरक आताही दिसतो आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ६५ ते ७० टक्के अधिक अतिरेक्यांना सुरक्षा दलाने ठार केले़ शेजारी देशांसोबत भारताला शांततापूर्ण संबंध हवे आहेत; पण सीमेपलीकडून छुप्या युद्धाचे प्रयत्न झाल्यास आम्हीही कठोर पावले उचलू, असे संरक्षणमंत्री म्हणाले़पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग आणि घुसखोरी थांबवावी, तरच चर्चा शक्य आहे़ पाकिस्तान हे करणार नसेल तर चर्चेतून काहीही साध्य होणार नाही़गुजरातेतील पोरबंदरच्या खोल समुद्रात भारतीय तटरक्षक दलाकडून पाठलाग सुरू असतानाच, स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या संशयित पाकिस्तानी नौकेतील कथित अतिरेक्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याच्या बयाणाबाबत विचारले असता, पर्रीकर यांनी आपण असे म्हटलेच नसल्याचे सांगितले़ ते म्हणाले की, नौकेतील कथित अतिरेक्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याचे मी म्हटलेच नाही़मी केवळ एवढेच म्हटले की, आत्मघातासाठी नौकेवरील दहशतवादी कुठलीही पद्धत स्वीकारू शकतात़ (वृत्तसंस्था)