शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

राजीव गांधी योजनेस आता दीनदयाल उपाध्याय यांचे नाव

By admin | Updated: December 19, 2014 04:15 IST

राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेस (आरजीजीव्हीवाय) दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना (डीडीयूजीजेवाय) असे नाव देण्यात आले

हरीश गुप्ता, नवी दिल्लीराजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेस (आरजीजीव्हीवाय) दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना (डीडीयूजीजेवाय) असे नाव देण्यात आले असून ग्रामीण भागातील विद्युतीकरणासाठी नवे नामकरण ही खास ओळख बनली आहे. खा. विजय दर्डा यांनी गुरुवारी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात नियोजन राज्यमंत्री राव इंदरजितसिंग यांनी ही धक्कादायक कबुली दिली. ‘निर्मल भारत अभियान’ऐवजी ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) असे नवे नाव देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विविध क्षेत्रातील अनेक योजनांची नावे बदलण्यात आली काय? नावे बदललेल्या अशा योजनांबाबत तपशील दिला जावा. केंद्र सरकारच्या योजनांची नावे बदलण्याचा धोरणात्मक निर्णय झाला आहे काय? हे जाणून घेण्याची इच्छा खा. दर्डा यांनी व्यक्त केली होती. त्यावर योजनांची नावे बदलण्यात आल्याची कबुली देतानाच सिंग म्हणाले की, नाव बदलण्याचा प्रस्ताव देताना मंत्री आणि विभागांनी औपचारिक आणि नियमित अशी मार्गदर्शक नियमावली जारी केलेली नाही.