शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

उजनीतून 14 सप्टेंबरनंतर पाणी सोडण्याचा निर्णय

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

जिल्हाधिकारी: सोलापूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडणे यापुढे अशक्य

जिल्हाधिकारी: सोलापूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडणे यापुढे अशक्य
सोलापूर: सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनीतून भीमा नदीद्वारे 14 किंवा 15 सप्टेंबरला पाणी सोडले जाईल़ साडेचार टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ सूक्ष्म नियोजन करुन मोहोळसाठी भीमा-सीना जोडकालव्यातून पाणी सोडण्याचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाल़े
उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याबाबत मुंबईत जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी बैठक बोलावली होती़ या बैठकीस पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, आ़ गणपतराव देशमुख, आ़ सुभाष देशमुख, आ़ दीपक साळुंखे, आ़ दिलीप सोपल, आ़ सिध्दाराम म्हेत्रे, आ़ भारत भालके, आ़ बबनराव शिंदे, आ़ नारायण पाटील, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, ‘उजनी’चे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे, ‘मनपा’चे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे आदी उपस्थित होत़े बर्‍याच दिवसांपासून विविध आमदारांकडून पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला जात होता़
एनटीपीसीकडून उजनी ते आहेरवाडी अशी दुहेरी जलवाहिनी टाकण्यात येत आह़े ही योजना जानेवारीपर्यंत पूर्ण झाल्यास याच जलवाहिनीद्वारे तूर्तास सोलापूरला पाणीपुरवठा करण्याचे देखील नियोजन केले जात असल्याचे जिल्हाधिकारी मुंढे म्हणाल़े सोलापूरला पाणी सोडल्यानंतर उजनी पाणीपातळी किती होईल, याचा सूक्ष्म विचार करुन नियोजन केले जात आह़े मोहोळसाठी पाणी सोडण्याबाबत देखील सकारात्मक विचार सुरू असून त्याचा निर्णय देखील दोन दिवसात घेतला जाईल, असे मुंढे म्हणाल़े नदीतून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे सोलापूर शहरावर येणारे जलसंकट तूर्तास तरी टळले आह़े महापालिकेने मात्र तातडीने समांतर जलवाहिनी करावी, 20 टीएमसी पाणी वाचल्यास शेतीसाठी हे पाणी वापरात येईल, असे मुंढे म्हणाल़े
चौकट़़़
मनपाने समांतर जलवाहिनी करावी
सोलापूर शहराला नदीतून वर्षातून चार पाळ्या सोडाव्या लागतात़ यासाठी सुमारे 20 टीएमसी पाणी वाया जात़े पाऊस न पडल्यास कदाचित नदीद्वारे सोलापूरला हे शेवटचे पाणी सोडणार आह़े महापालिकेने तातडीने उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी टाकावी़ समांतर जलवाहिनी न टाकल्यास यापुढे सध्या असलेल्या उजनी ते सोलापूर जलवाहिनीतून येणार्‍या 70 एमएलडी पाण्यावरच नियोजन कराव़े जलसंपदा मंत्री शिवतारे यांनी देखील जिल्हाधिकार्‍यांच्या या सूचना मनपाला बजावल्या आहेत़