शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

धक्कादायक...! चलनातील नोटा १७ टक्क्यांनी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 06:13 IST

५०० रुपयांच्या नोटांना सर्वाधिक मागणी आहे.

मुंबई : डिजिटल पेमेंटचा टक्का वाढवून संपूर्ण अर्थव्यवस्थाच डिजिटल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असतानाच देशात चलनातील नोटांचे प्रमाण १७ टक्क्यांनी वाढल्याचे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या २०१९ च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. या वाढीनंतर मार्च २०१९ अखेरीस चलनात २१.१० लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा होत्या, असे अहवालात म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, चलनातील नोटांची संख्याही (व्हॉल्यूम) ६.२ टक्क्यांनी वाढली आहे. वित्त वर्ष २०१९ च्या अखेरीस चलनात १,०८,७५९ दशलक्ष नोटा होत्या. ५०० रुपयांच्या नोटांना सर्वाधिक मागणी आहे. चलनात असलेल्या नोटांच्या मूल्यापैकी तब्बल ५१ टक्के मूल्य ५०० रुपयांच्या नोटांचे आहे.

डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच व्यवहारातील रोख रकमेचा वापर कमी करण्यासाठी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी केली होती. ५०० व १,००० रुपयांच्या नोटा सरकारने तेव्हा बंद केल्या होत्या. त्यामुळे चलनातील ८६ टक्के नोटा बाद झाल्या होत्या. एवढे होऊनही व्यवहारातील रोख रकमेचा वापर कमी होण्याऐवजी वाढला असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून दिसून येत आहे.

टॅग्स :Note Banनोटाबंदी