शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

देशाची आयटी राजधानी बंगळुरुमध्ये संचारबंदी

By admin | Updated: September 13, 2016 13:00 IST

कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही राज्यांना संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. १२ - कावेरी पाणी वाटपाच्या प्रश्नावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही राज्यांना संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन केले आहे. देशातील आयटी उद्योगाची राजधानी अशी ओळख असलेल्या बंगळुरुच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 
 
सोमवारी रात्री १०.३० नंतर बंगळुरुमध्ये कुठेही हिंसाचार झालेला नाही अशी माहिती बंगळुरुच्या पोलिस आयुक्तांनी दिली. बंगळुरुच्या राजगोपालनगरमध्ये पोलिसांना निदर्शकांवर गोळीबार करावा लागला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. मालमत्तेची नासधूर, तोडफोड प्रकरणी आतापर्यंत ३०० जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
पोलिसांनी जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, हिंसाचार करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बंगळुरुमध्ये अनेक ठिकाणी तामिळनाडू रजिस्ट्रेशनची वाहने पेटवून देण्यात आली. दुकाने, बसेस जाळण्यात आल्या. 
 
कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राज्य सरकारने संपूर्ण बंगळुरुमध्ये १५ हजार पोलिस तैनात केले आहेत. यामध्ये दंगलनियंत्रण पथकाचाही समावेश आहे. ईदची सुट्टी असल्याने रस्ते ओस पडले असून, शाळा महाविद्यालये आणि कार्यालये बंद आहेत.