शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी मोठी भेट

By admin | Updated: February 1, 2016 02:10 IST

आपल्या देशात शेतकऱ्यांच्या नावावर बरेच काही बोलले जाते, या मुद्यावरून बरीच टीका होते. मी त्या वादात पडू इच्छित नाही. मात्र, नैसर्गिक आपत्ती हे शेतकऱ्यांवर कोसळणारे सर्वात मोठे संकट आहे.

नवी दिल्ली : आपल्या देशात शेतकऱ्यांच्या नावावर बरेच काही बोलले जाते, या मुद्यावरून बरीच टीका होते. मी त्या वादात पडू इच्छित नाही. मात्र, नैसर्गिक आपत्ती हे शेतकऱ्यांवर कोसळणारे सर्वात मोठे संकट आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सुरक्षा देणारा एक उपाय आहे आणि तो म्हणजे पीक विमा योजना. या नव्या वर्षात सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या रूपात सर्वांत मोठी भेट दिली आहे. येत्या दोन वर्षांत ५० टक्के शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत आणण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे मोदींनी जनतेला संबोधित केले. नवीन वर्षातील ही त्यांची पहिली ‘मन की बात’ होती. आपल्या भाषणात मोदींनी पीक विमा योजना, खादीचा प्रसार तसेच बेटी बचाओ आदी योजनांवर भर दिला. नवीन वर्षात सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या रूपात एक मोठी भेट दिली आहे. या योजनेचा गवगवा व्हावा.माझे नाव मोठे व्हावे, यासाठी ही योजना नाही, तर देशातील संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. येत्या दोन वर्षांत ५० टक्के शेतकऱ्यांना या योजनेशी जोडणे सहज शक्य आहे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना खादी वापरण्याचे आवाहन केले. महात्मा गांधींना श्रद्धांजली म्हणून खादी वापरा. प्रत्येकाकडे एक तरी खादीचा पोशाख असावा. त्यातून लाखो हातांना काम मिळू शकते, असे आवाहन त्यांनी केले. तरुणाई खादीकडे आकर्षित होते आहे, हे शुभचिन्ह असल्याचेही ते म्हणाले.या प्रजासत्ताकदिनी हरियाणा आणि गुजरातमध्ये गावातील सर्वात श्क्षिित मुलीला ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला. हरियाणात आणखी चांगली गोष्ट म्हणजे, ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला, अशा कुटुंबांना प्रजासत्ताकदिनी विशेष रूपाने निमंत्रित करण्याचा आले. त्यांना पहिल्या पंक्तीत बसवण्यात आले. ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेचा एक मोठा संदेश या कृतींमधूून देण्यात आला, असे ते म्हणाले.