शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी मोठी भेट

By admin | Updated: February 1, 2016 02:10 IST

आपल्या देशात शेतकऱ्यांच्या नावावर बरेच काही बोलले जाते, या मुद्यावरून बरीच टीका होते. मी त्या वादात पडू इच्छित नाही. मात्र, नैसर्गिक आपत्ती हे शेतकऱ्यांवर कोसळणारे सर्वात मोठे संकट आहे.

नवी दिल्ली : आपल्या देशात शेतकऱ्यांच्या नावावर बरेच काही बोलले जाते, या मुद्यावरून बरीच टीका होते. मी त्या वादात पडू इच्छित नाही. मात्र, नैसर्गिक आपत्ती हे शेतकऱ्यांवर कोसळणारे सर्वात मोठे संकट आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सुरक्षा देणारा एक उपाय आहे आणि तो म्हणजे पीक विमा योजना. या नव्या वर्षात सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या रूपात सर्वांत मोठी भेट दिली आहे. येत्या दोन वर्षांत ५० टक्के शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत आणण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे मोदींनी जनतेला संबोधित केले. नवीन वर्षातील ही त्यांची पहिली ‘मन की बात’ होती. आपल्या भाषणात मोदींनी पीक विमा योजना, खादीचा प्रसार तसेच बेटी बचाओ आदी योजनांवर भर दिला. नवीन वर्षात सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या रूपात एक मोठी भेट दिली आहे. या योजनेचा गवगवा व्हावा.माझे नाव मोठे व्हावे, यासाठी ही योजना नाही, तर देशातील संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. येत्या दोन वर्षांत ५० टक्के शेतकऱ्यांना या योजनेशी जोडणे सहज शक्य आहे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना खादी वापरण्याचे आवाहन केले. महात्मा गांधींना श्रद्धांजली म्हणून खादी वापरा. प्रत्येकाकडे एक तरी खादीचा पोशाख असावा. त्यातून लाखो हातांना काम मिळू शकते, असे आवाहन त्यांनी केले. तरुणाई खादीकडे आकर्षित होते आहे, हे शुभचिन्ह असल्याचेही ते म्हणाले.या प्रजासत्ताकदिनी हरियाणा आणि गुजरातमध्ये गावातील सर्वात श्क्षिित मुलीला ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला. हरियाणात आणखी चांगली गोष्ट म्हणजे, ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला, अशा कुटुंबांना प्रजासत्ताकदिनी विशेष रूपाने निमंत्रित करण्याचा आले. त्यांना पहिल्या पंक्तीत बसवण्यात आले. ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेचा एक मोठा संदेश या कृतींमधूून देण्यात आला, असे ते म्हणाले.