शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी मोठी भेट

By admin | Updated: February 1, 2016 02:10 IST

आपल्या देशात शेतकऱ्यांच्या नावावर बरेच काही बोलले जाते, या मुद्यावरून बरीच टीका होते. मी त्या वादात पडू इच्छित नाही. मात्र, नैसर्गिक आपत्ती हे शेतकऱ्यांवर कोसळणारे सर्वात मोठे संकट आहे.

नवी दिल्ली : आपल्या देशात शेतकऱ्यांच्या नावावर बरेच काही बोलले जाते, या मुद्यावरून बरीच टीका होते. मी त्या वादात पडू इच्छित नाही. मात्र, नैसर्गिक आपत्ती हे शेतकऱ्यांवर कोसळणारे सर्वात मोठे संकट आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सुरक्षा देणारा एक उपाय आहे आणि तो म्हणजे पीक विमा योजना. या नव्या वर्षात सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या रूपात सर्वांत मोठी भेट दिली आहे. येत्या दोन वर्षांत ५० टक्के शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत आणण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे मोदींनी जनतेला संबोधित केले. नवीन वर्षातील ही त्यांची पहिली ‘मन की बात’ होती. आपल्या भाषणात मोदींनी पीक विमा योजना, खादीचा प्रसार तसेच बेटी बचाओ आदी योजनांवर भर दिला. नवीन वर्षात सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या रूपात एक मोठी भेट दिली आहे. या योजनेचा गवगवा व्हावा.माझे नाव मोठे व्हावे, यासाठी ही योजना नाही, तर देशातील संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. येत्या दोन वर्षांत ५० टक्के शेतकऱ्यांना या योजनेशी जोडणे सहज शक्य आहे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना खादी वापरण्याचे आवाहन केले. महात्मा गांधींना श्रद्धांजली म्हणून खादी वापरा. प्रत्येकाकडे एक तरी खादीचा पोशाख असावा. त्यातून लाखो हातांना काम मिळू शकते, असे आवाहन त्यांनी केले. तरुणाई खादीकडे आकर्षित होते आहे, हे शुभचिन्ह असल्याचेही ते म्हणाले.या प्रजासत्ताकदिनी हरियाणा आणि गुजरातमध्ये गावातील सर्वात श्क्षिित मुलीला ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला. हरियाणात आणखी चांगली गोष्ट म्हणजे, ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला, अशा कुटुंबांना प्रजासत्ताकदिनी विशेष रूपाने निमंत्रित करण्याचा आले. त्यांना पहिल्या पंक्तीत बसवण्यात आले. ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेचा एक मोठा संदेश या कृतींमधूून देण्यात आला, असे ते म्हणाले.