शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 15:18 IST

Chenab Bridge in Kashmir: जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल असलेल्या चिनाब ब्रिजबाबत गुप्तचर विभागाकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान चीनसोबत मिळून जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती गोळा करत आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.

जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यामध्ये भारतीय रेल्वेने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेत जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल उभारला होता. हा पूल चिनाब नदीवर असल्याने त्याला चिनाब ब्रिज असं नाव देण्यात आलं होतं. या ब्रिजमुळे रियासी जिल्ह्यातील स्थानिकांच्या दळणवळणाची मोठी सोय झाली आहे. त्याबरोबरच हा ब्रिज देशासाठी आर्थिक आणि संरक्षणात्मकही महत्त्वाचा आहे. दरम्यान, या चिनाब ब्रिजबाबत गुप्तचर विभागाकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचीनसोबत मिळून जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती गोळा करत आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयकडून जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती मिळवली जात आहे. यासाठी आयएसआय चीनची गुप्तचर यंत्रणा एमएसएससोबत मिळून काम करत आहे. पाकिस्तानने चीनसोबत मिळून जम्मू आणि काश्मीरमधील प्रकल्प आणि त्यांच्याशी संबंधित माहिती गोळा करणं भारतासाठी चिंतेची बाब आहे. याबाबत भारताच्या गुप्तचर यंत्रणांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही शेजाऱ्यांची नजर भारताच्या चिब रेल्वे ब्रिज प्रकल्पावर आहे.

गुप्तचर विभागाकडून सांगण्यात आलं ही, इतर महत्त्वाच्या प्रकल्पांबरोबरच दहशतवाद्यांची नजर ही जगातील सर्वात उंच अशा चिनाब ब्रिजवरही आहे. गुप्तचर विभागाकडून याबाबत एक इशाराही देण्यात आला आहे. रियासीला रामबनशी जोडणाऱ्या चिनाब ब्रिजबाबतची महत्त्वाची माहिती पाकिस्तान आणि चीनच्या गुप्तचर यंत्रणांनी गोळा केली आहे, असे या अलर्टमध्ये म्हटले आहे.

गातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज म्हणून गणना होत असलेल्या चिनाब ब्रिजवरून यावर्षी २० जून रोजी आठ डब्यांच्या मेमू ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. हा ब्रिज सुरक्षेबरोबरच दळणवळणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण या ब्रिजमुळे काश्मीर हा भारताच्या जवळपास प्रत्येक राज्याशी जोडला गेला आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Railwayभारतीय रेल्वेterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानchinaचीन