शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

‘कर्णकर्कश चर्चा ठरताहेत तथ्यांपेक्षा वरचढ’

By admin | Updated: December 30, 2015 02:11 IST

वृत्त आणि विचार यांच्यातील विभाजन रेषा धूसर होत चालली आहे. यामुळे दर्शक आणि वाचकांना तथ्य शोधावी लागत आहे. मीडियातील ‘कर्णकर्कश’ चर्चाही तथ्यांपेक्षा वरचढ ठरत आहेत

नवी दिल्ली : वृत्त आणि विचार यांच्यातील विभाजन रेषा धूसर होत चालली आहे. यामुळे दर्शक आणि वाचकांना तथ्य शोधावी लागत आहे. मीडियातील ‘कर्णकर्कश’ चर्चाही तथ्यांपेक्षा वरचढ ठरत आहेत, असे निरीक्षण माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांनी नोंदवले.मंगळवारी जेटलींनी ‘भारतातील प्रसारमाध्यमे २०१४-१५’ हा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी भाष्य करताना जेटलींनी उपरोक्त निरीक्षण नोंदवले. अलीकडे खासगी वृत्तवाहिन्यांचा जणू पूर आला आहे. या वृत्तवाहिन्यांवरील ‘कर्णकर्कश’ चर्चा दर्शक पाहतात व ऐकतातही. पण याउपरही दर्शक तथ्यांपासून दूर राहतात. खरे काय, हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा त्यामुळे पूर्ण होऊ शकत नाही. अशास्थितीत खरे काय, याचा निर्णय दर्शक व वाचकांनाच घ्यायचा आहे, असे जेटली म्हणाले. वृत्तवाहिन्यात अनेकदा खळबळजनक बातम्या देतांना दिसतात आणि अशा बातम्या अनेकदा तथ्यांपासून दूर गेलेल्या दिसतात. याऊलट वृत्तपत्रे वा प्रिंट मीडिया स्पष्ट व निष्पक्षपणे तथ्य सादर करू शकतो.बातमीत स्वत:चे विचार न घालता निष्पक्ष बातमी वाचकांपर्यंत पोहोचविण्याची मोठी संधी प्रिंट मीडियाकडे आहे. जगात वृत्तपत्र उद्योगाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असताना भारतात वृत्तपत्र उद्योग भरभराटीस येताना दिसतो आहे, हा लोकशाहीसाठी शुभसंकेत असल्याचेही ते म्हणाले.