शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘कर्णकर्कश चर्चा ठरताहेत तथ्यांपेक्षा वरचढ’

By admin | Updated: December 30, 2015 02:11 IST

वृत्त आणि विचार यांच्यातील विभाजन रेषा धूसर होत चालली आहे. यामुळे दर्शक आणि वाचकांना तथ्य शोधावी लागत आहे. मीडियातील ‘कर्णकर्कश’ चर्चाही तथ्यांपेक्षा वरचढ ठरत आहेत

नवी दिल्ली : वृत्त आणि विचार यांच्यातील विभाजन रेषा धूसर होत चालली आहे. यामुळे दर्शक आणि वाचकांना तथ्य शोधावी लागत आहे. मीडियातील ‘कर्णकर्कश’ चर्चाही तथ्यांपेक्षा वरचढ ठरत आहेत, असे निरीक्षण माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांनी नोंदवले.मंगळवारी जेटलींनी ‘भारतातील प्रसारमाध्यमे २०१४-१५’ हा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी भाष्य करताना जेटलींनी उपरोक्त निरीक्षण नोंदवले. अलीकडे खासगी वृत्तवाहिन्यांचा जणू पूर आला आहे. या वृत्तवाहिन्यांवरील ‘कर्णकर्कश’ चर्चा दर्शक पाहतात व ऐकतातही. पण याउपरही दर्शक तथ्यांपासून दूर राहतात. खरे काय, हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा त्यामुळे पूर्ण होऊ शकत नाही. अशास्थितीत खरे काय, याचा निर्णय दर्शक व वाचकांनाच घ्यायचा आहे, असे जेटली म्हणाले. वृत्तवाहिन्यात अनेकदा खळबळजनक बातम्या देतांना दिसतात आणि अशा बातम्या अनेकदा तथ्यांपासून दूर गेलेल्या दिसतात. याऊलट वृत्तपत्रे वा प्रिंट मीडिया स्पष्ट व निष्पक्षपणे तथ्य सादर करू शकतो.बातमीत स्वत:चे विचार न घालता निष्पक्ष बातमी वाचकांपर्यंत पोहोचविण्याची मोठी संधी प्रिंट मीडियाकडे आहे. जगात वृत्तपत्र उद्योगाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असताना भारतात वृत्तपत्र उद्योग भरभराटीस येताना दिसतो आहे, हा लोकशाहीसाठी शुभसंकेत असल्याचेही ते म्हणाले.