शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

CoronaVirus News: देशभरात २४ तासांत, ५० हजारांहून कमी रुग्ण, तीन महिन्यांनंतर रुग्णसंख्येत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 06:28 IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गत २४ तासांत ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १,१५,१९७ झाली आहे.

नवी दिल्ली : देशात जवळपास तीन महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची २४ तासांतील संख्या ५० हजारांपेक्षा कमी आली आहे. गत २४ तासांत देशात ४६,७९० नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या ७५,९७,०६३ एवढी झाली आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ४ कोटींवर पोहोचली असून एकूण मृत्यू ११ लाख २४ हजार झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गत २४ तासांत ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १,१५,१९७ झाली आहे. देशात यापूर्वी ५० हजारांपेक्षा कमी रुग्ण २८ जुलै रोजी दिसून आले होते. त्यादिवशी ४७,७०३ नवे रुग्ण आढळून आले होते. देशात एका दिवसात मृत्युमुखी पडणाºया रुग्णांची संख्या सलग दुसºया दिवशी ६०० पेक्षा कमी झाली आहे. देशात कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या ६७ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. तर, उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या सलग चौथ्या दिवशी ८ लाखांपेक्षा कमी झाली आहे.

एकूण रुग्ण - 7,48,538देशात उपचार घेणाºया रुग्णांची संख्या ७,४८,५३८ झाली आहे. ही संख्या रुग्णांच्या ९.८५ टक्के आहे.

देशात ६७,३३,३२८ लोक या आजारातून बरे झाले आहेत. यामुळे राष्ट्रीय स्तरावर रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ८८.६३ टक्के झाला आहे. तर, मृत्यूदर १.५२ टक्के आहे.

५७९ नव्या मृत्यूंपैकी महाराष्ट्रात १२५, कर्नाटक ६४, पश्चिम बंगाल ६३, छत्तीसगड ५६, तामिळनाडू ४९, दिल्लीत ३१ जणांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात आतापर्यंत 42,240 मृत्यू झाले आहेत. देशातील मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू हे रुग्णाला अन्य आजार असल्यामुळे झाले आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयdocterडॉक्टर