शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

CoronaVirus News: कोरोना लसीबद्दल मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पीएमओची मंजुरी शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 07:02 IST

CoronaVirus Vaccine News:पीएमओची मंजुरी बाकी; केंद्र सरकारकडून योजनेवर विचार सुरू

नवी दिल्ली : केंद्र सरकार एक अशी योजना तयार करीत आहे त्यानुसार मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी थेट कोरोना लसीच्या कंपनीकडून लस घेऊ शकतील. सूत्रांनी सांगितले की, देशातील लसीच्या बहुतांश योजना राज्य सरकारकडून राबविल्या जातील. याची किंमत जवळपास ५० हजार कोटी रुपये असेल. अनेक विश्लेषकांचे म्हणणे आहे की, २०२१ मध्ये भारतात प्रत्येकाला लस मिळू शकणार नाही.अधिकाºयांनी सांगितले की, कंपनीला लस खरेदी करण्याची परवानगी देणाºया योजनेवर विचार सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून या योजनेला मंजुरी मिळणे बाकी आहे. ही योजना भारतातील मोठ्या कंपन्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. कारण, पहिल्या तिमाहीत देशांतर्गत उत्पादनात २३.९ टक्क्यांची घसरण झाली आहे. देशातील बहुतांश कंपन्या आता सुरू झाल्या असल्या तरी अनेक कंपन्या क्षमतेपेक्षा कमी काम करीत आहेत. कारण, मागणी नाही. एका अधिकाºयाने सांगितले की, आता याचा निर्णय घेण्यात येईल की, कोणती कंपनी थेट लसनिर्मिती कंपनीकडून लस घेऊ शकेल? तथापि, त्यांनी असे संकेत दिले की, पेट्रोलियम, स्टील, फार्मा, सिमेंट आणि कोळसा यासारख्या प्रमुख कंपन्यांना परवानगी दिली जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या