शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

काँग्रेस सर्वात भ्रष्ट पक्ष, भाजपचा पलटवार

By admin | Updated: December 27, 2016 19:47 IST

संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मोदींकडे राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यास भाजपाने सुरुवात केली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - आज आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत  विरोधकांनी नोटाबंदी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मोदींविरोधात आरोपांची राळ उडवली. त्यानंतर विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यास भाजपाने सुरुवात केली असून, काँग्रेस हा भ्रष्टाचाराला ओसरी देणारा सर्वात मोठा भ्रष्ट पक्ष असून, मोदींकडे उत्तर मागणारे राहुल गांधी 2जी आणि कोळसा घोटाळ्यावेळी गप्प का होते, असा सवाल भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. 
प्रसाद म्हणाले, "नोटाबंदीचा निर्णय हा देशाल ईमानदारीच्या रस्त्यावर आणण्यासाठी घेतला गेला आहे. दहशतवाद, नक्षलवाद यांना आळा घालण्यासाठी घेण्यात आला आहे. मग नोटाबंदीवरून मोदींकडे राजीनाम्याची मागणी का  होत आहे."
यावेळी प्रसाद यांनी राहुल गांधीच्या टीकेचाही समाचार घेतला, "राहुलजी मोदींना भ्रष्टाचाराच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचे आव्हान देत आहेत, पण 2जी, कोळसा घोटाळ्याबाबत राहुल गांधी काय बोलणार? बिनबुडाचे आरोप करणे योग्य नाही. राहुल गांधींमध्ये परिपक्वतेचा अभाव असल्याचे दिवसेंदिवस अधिकाधिक स्पष्ट होत आहे," असे ते म्हणाले. तसेच नोटाबंदीवरून विरोधी पक्षांच्या झालेल्या एकजुटीचा फुगा आज फुटला, असा टोलाही त्यांनी लगावला.