शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

महिला उमेदवार देण्यात काँग्रेस आघाडीवर

By admin | Updated: September 30, 2014 01:06 IST

भाजपा-सेनेतून महिलांना उमेदवारी नाही : पश्‍चीम व-हाडातील चित्र.

राजेश शेगोकार /बुलडाणा युती व आघाडीच्या राजकारणात आतापर्यंंत केवळ एकच जागा व त्यातही मित्रपक्षाची अडजेस्टमेंट करण्यासाठी आपल्याच पक्षातील नेत्यांना विशेषता: महिलांना उमेदवारीपासुन वंचीत ठेवण्यात येत होते.यावेळी मात्र युती व आघाडी दुभंगल्यामुळे राजकीय पक्षांसमोर जागा उपलब्ध असतानाही केवळ काँग्रेस वगळता कुठल्याही राजकीय पक्षाने महिलांना उमदेवारी दिली नाही हे स्पष्ट झाले आहे. येनवेळी युती व आघाडीतील पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवार निवडीसाठी प्रचंड गोंधळ उडाला या गोंधळामध्ये ह्यआयातह्ण उमेदवारांना अधिकृत उमेदवारीची लॉटरी लागली. स्वबळाचे बळ आजमावतांना आपण त्यामध्ये कमी पडू नये यासाठी प्रत्येक पक्षाची धडपड आहे त्यामुळे काही करा पण जागा जिंका या सं ख्येच्या गणीतासाठी आपल्याच पक्षातील महिला नेत्यांना पुन्हा डावलण्यात आले आहे. काँग्रेसने अकोला जिल्ह्यातील अकोला पश्‍चीम व वाशीम जिल्ह्यातून कारंजा या म तदारसंघातुन अनुक्रमे उषा विरक व ज्योती गणेशपुरे यांना उमेदवारी दिली आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा,सेना या प्रमुख पक्षांनी महिलांच्या मताचे राजकारण करतांना महिलांनाच उमेदवारी नाकारल्याचे समोर आले आहे.

** राष्ट्रवादीची एकमेव उमेदवारीही नाकारली

     राष्ट्रवादी काँग्रेसने बुलडाण्यातील जळगाव जामोद मतदारसंधासाठी माजी नगराध्यक्षा डॉ.स्वाती वाकेकर यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांनी ती नाकारली. लोकसभा निवडणुकीत त्याचे वडील माजी आमदार कृष्णराव इंगळे यांचा पराभव झाला. हा जनादेश मान्य असल्यामुळे लगेचच निवडणुक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे राष्ट्रवादीचा महिला कोटा रिक्तच राहिला आहे.

 ** विदर्भात महायुतीच्या घटक पक्षांचे आव्हान संपले

   महायुतीमध्ये सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसंग्राम या दोन्ही पक्षाचे आव्हान संपल्यागत जमा आहे. या पक्षांनी पश्‍चिम वर्‍हाडातील चिखली, रिसोड व बाळापुर या मतदारसंघाची मागणी करून आपला भाजपावर दबाव ठेवला होता मात्र आता महायुती दूंभगल्यावरही या पक्षांची अपेक्षा पुर्ती झालेली नाही. स्वाभिमानीची मतदारसंघाची मागणी पुर्ण न झाल्यामुळे विदर्भातील एकाही मतदारसंघात स्वाभिमानीचा उमेदवार राहणार नाही. काही ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले असले तरी तेथे भाजपाचा उमेदवार असल्यामुळे असे अर्ज मागे घेतल्या जाणार आहेत. विदर्भातील चिखली या मतदारसंघासाठी स्वाभिमानीचा सर्वाधीक जोर होता मात्र काल पत्रकार परिषद घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपा सोबत राहण्याचा निर्णय जाहिर केला.