शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पेट्रोल, डिझेलच्या दरात कमालीचा 'विकास' झालाय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Updated: January 7, 2021 17:06 IST

मुंबईत डिझेल, तर दिल्लीत पेट्रोल उच्चांक पातळीवर

नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांत कमालीचा विकास झाल्याचा टोला राहुल यांनी लगावला. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये वाढ होत आहे. त्यावरून राहुल यांनी केंद्राला लक्ष्य केलं आहे. 'पेट्रोल, डिझेलच्या किंमतींमध्ये कमालीचा विकास झाला आहे. मोदी सरकार इंधनावरून मोठ्या प्रमाणावर कर लावून जनतेची लूट करत आहे. त्यामुळेच सरकार पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागू करत नाही,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. इंधन कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये आज वाढ केली. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर लीटरमागे ८४.२० रुपयांवर पोहोचला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे.

आज पेट्रोलच्या दरात लीटरमागे २३ पैसे, तर डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ झाली. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लीटर ९०.८३ रुपये, तर डिझेलचा दर प्रति लीटर ८१.०७ रुपयांवर पोहोचला. दिल्लीत पेट्रोलनं आतापर्यंतचा उच्चांक गाठला. तर मुंबईत डिझेलनं उच्चांकी पातळीवर आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPetrolपेट्रोलDieselडिझेल