शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

झारखंडमध्ये काँग्रेस-झामुमो युती तुटली

By admin | Updated: November 1, 2014 01:54 IST

झारखंड मुक्ती मोर्चासोबत गेल्या 16 महिन्यांपासून असलेली युती काँग्रेसने तोडली असून आता राजद व जदयूसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला आहे.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असलेल्या झारखंडमध्ये सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चासोबत गेल्या 16 महिन्यांपासून असलेली युती काँग्रेसने तोडली असून आता राजद व जदयूसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला आहे. 
काँग्रेसचे सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने झारखंड विधानसभा निवडणूक राष्ट्रीय जनता दल व जनता दल युनायटेडसोबत मिळून लढविण्याचा निर्णय घेतला आहे व झामुमोसोबतची युती तोडली आहे. बिहारमधील विधानसभेची निवडणूकही काँग्रेसने या दोन पक्षांसोबत लढविली होती. झारखंडमध्ये 81 सदस्यांच्या विधानसभेकरिता 25 नोव्हेंबर ते 2क् डिसेंबर या काळात पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. 
काही समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचे हरिप्रसाद यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसने 45 जागा मागितल्या होत्या व झामुमोला त्याच्या 36 जागांमधून दोन जागा राजद व जदयूला देण्यासाठी म्हटले होते.
निर्णय चुकीचा -झामुमो
काँग्रेसने झामुमोसोबतची युती तोडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मत झामुमोचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी व्यक्त केले आहे. लोकसभेची निवडणूक अनुभवल्यानंतरही असा निर्णय घेणो हे कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे, तर झारखंड प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आलोक दुबे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना हे एक चांगले पाऊल असल्याचे म्हटले आहे. 
झामुमो आमच्याजवळ सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने आला होता. आमच्या अजेंडय़ात झारखंडचा विकास अंतभरूत आहे, झामुमोचा विकास नाही असेही दुबे यांनी पुढे स्पष्ट केले. ही युती तुटण्याचे संकेत 27 ऑक्टोबरच्या समितीच्या बैठकीत दिसले होते जेव्हा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)