शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' सीन; आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
10
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
11
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
13
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
14
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
15
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
16
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
17
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
18
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
19
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
20
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट

काँग्रेसची ‘जमीन वापसी’ वेबसाईट सुरू

By admin | Updated: April 19, 2015 01:29 IST

शेतकऱ्यांच्या जमिनीवरून सरकार आणि विरोधी पक्षात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. या मुद्याच्या आधारे काँग्रेस आपला गमावलेला ‘पायवा’ शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.

शीलेश शर्मा - नवी दिल्लीशेतकऱ्यांच्या जमिनीवरून सरकार आणि विरोधी पक्षात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. या मुद्याच्या आधारे काँग्रेस आपला गमावलेला ‘पायवा’ शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे किसान रॅलीच्या आयोजनाद्वारे लाखो लोकांना राजधानीत एकत्र करण्यात येत आहे तर दुसरीकडे इंटरनेटवरही युद्ध पुकारण्यात आले आहे. याचा प्रारंभ शनिवारी ‘जमीन वापसी’ नावाच्या वेबसाईटद्वारे करण्यात आला.पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के. अ‍ॅन्टोनी यांच्या हस्ते या वेबसाईटचा शुभारंभ झाला. या वेबसाईटवर १९९४, २०१३ आणि २०१५ सालचे भूसंपादनाशी संबंधित कायदे आणि मोदी सरकारद्वारे मांडण्यात आलेल्या विधेयकातील दुरुस्त्यांची सखोल माहिती दिली आहे. कायदेशीर माहितीव्यतिरिक्त राजकीय आढावाही यात घेण्यात आला आहे.च्हिंदी आणि इंग्रजीतील ही वेबसाईट तयार करण्यात माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांची भूमिका महत्त्वाची राहिली. रमेश यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केद्रीय मंत्री नितीन गडकरी खोटे बोलत असल्याचा आरोप केला. च्चार पट मोबदला देण्याची तरतूद २०१३ च्या कायद्यात होती. मोदी करीत असलेला गाजावाजा खोटा आहे. पुनर्वसनाचाही २०१३ च्या कायद्यात स्पष्ट उल्लेख होता. मग मोदी आणि गडकरी कुणाला मूर्ख बनवीत आहेत, असा प्रश्न जयराम रमेश यांनी उपस्थित केला.