शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

काँग्रेसची ‘जमीन वापसी’ वेबसाईट सुरू

By admin | Updated: April 19, 2015 01:29 IST

शेतकऱ्यांच्या जमिनीवरून सरकार आणि विरोधी पक्षात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. या मुद्याच्या आधारे काँग्रेस आपला गमावलेला ‘पायवा’ शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.

शीलेश शर्मा - नवी दिल्लीशेतकऱ्यांच्या जमिनीवरून सरकार आणि विरोधी पक्षात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. या मुद्याच्या आधारे काँग्रेस आपला गमावलेला ‘पायवा’ शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे किसान रॅलीच्या आयोजनाद्वारे लाखो लोकांना राजधानीत एकत्र करण्यात येत आहे तर दुसरीकडे इंटरनेटवरही युद्ध पुकारण्यात आले आहे. याचा प्रारंभ शनिवारी ‘जमीन वापसी’ नावाच्या वेबसाईटद्वारे करण्यात आला.पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के. अ‍ॅन्टोनी यांच्या हस्ते या वेबसाईटचा शुभारंभ झाला. या वेबसाईटवर १९९४, २०१३ आणि २०१५ सालचे भूसंपादनाशी संबंधित कायदे आणि मोदी सरकारद्वारे मांडण्यात आलेल्या विधेयकातील दुरुस्त्यांची सखोल माहिती दिली आहे. कायदेशीर माहितीव्यतिरिक्त राजकीय आढावाही यात घेण्यात आला आहे.च्हिंदी आणि इंग्रजीतील ही वेबसाईट तयार करण्यात माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांची भूमिका महत्त्वाची राहिली. रमेश यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केद्रीय मंत्री नितीन गडकरी खोटे बोलत असल्याचा आरोप केला. च्चार पट मोबदला देण्याची तरतूद २०१३ च्या कायद्यात होती. मोदी करीत असलेला गाजावाजा खोटा आहे. पुनर्वसनाचाही २०१३ च्या कायद्यात स्पष्ट उल्लेख होता. मग मोदी आणि गडकरी कुणाला मूर्ख बनवीत आहेत, असा प्रश्न जयराम रमेश यांनी उपस्थित केला.