शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा सरकारवरील हल्ला तीव्र

By admin | Updated: October 30, 2014 00:37 IST

केंद्र सरकारला विदेशी बँकांमध्ये खाती असणा:यांची नावे जाहीर करण्याचे आव्हान देतानाच भारतीय जनता पार्टीने निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला मूर्ख बनविले होते,

नवी दिल्ली : केंद्र सरकारला विदेशी बँकांमध्ये खाती असणा:यांची नावे जाहीर करण्याचे आव्हान देतानाच भारतीय जनता पार्टीने निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला मूर्ख बनविले होते,असा आरोप काँग्रेसने बुधवारी केला. तसेच काळा पैसा परत आणण्याबाबत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? असाही या पक्षाचा सवाल आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काळ्या पैशाच्या मुद्यावर मोठमोठी आश्वासने देणा:या सत्ताधारी पक्षावर टीका करताना काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले की, 55 हजार खातेधारकांची नावे उघड करण्याची प्रतिज्ञा या पक्षाने घेतली होती. परंतु सत्तारूढ होऊन पाच महिने लोटून गेल्यानंतर 55 रुपयेसुद्धा आले नाहीत. 
भाजपाने मात्र विदेशी बँकांमधील काळा पैसा देशात परत आणण्याबाबत सरकारची वचनबद्धता कायम असून त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. सरकारने बुधवारी जिनिव्हा येथील एचएसबीसी बँकेत खाती असणा:या 627 भारतीयांच्या नावांची यादी न्यायालयात सादर केली. त्याअनुषंगाने काँग्रेसने ही प्रतिक्रिया दिली आहे. 
कुठल्याही राजकीय पक्षाने एखाद्या गोष्टीचे श्रेय लाटण्यासाठी देशाची दिशाभूल करणो अत्यंत चुकीचे असल्याचे प्रतिपादन सिंघवी यांनी केले. सरकारची आजची कार्यवाहीसुद्धा न्यायालयाच्या आदेशानंतरची आहे,याकडे त्यांनी लक्ष वेधले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4आमच्याजवळ नावे आली तर आम्ही ती नक्की जाहीर करू आणि शंभर दिवसांच्या आत काळा पैसा परत आणू,असे आश्वासन भाजपा गेल्या पाच वर्षापासून देत आली आहे. 
4आता तिने आपला शब्द पाळला पाहिजे. लालकृष्ण अडवाणी यांनी 2क्11 मध्ये काळ्या पैशावर एक स्थगन प्रस्ताव आणला होता. त्यामुळे सरकारने विदेशी खातेधारकांची नावे त्वरित जाहीर केली पाहिजेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी व्यक्त केली.
 
4सरकार या मुद्याबाबत संवेदनशील असून प्रामाणिकपणो कारवाई करीत आहे. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे आणि सरकार या दिशेने ठोस पावले उचलत आहे, असे मुख्तार अब्बास नकवी (उपाध्यक्ष,भाजपा) यांनी सांगितले.