शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

नोटाबंदीवर काँग्रेसची ‘भूकंप’ पुस्तिका

By admin | Updated: January 1, 2017 01:16 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आतापर्यंत जे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले व जे मुद्दे उपस्थित केले त्यांचा समावेश असलेल्या ‘भूकंप’

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीनोटाबंदीच्या निर्णयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आतापर्यंत जे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले व जे मुद्दे उपस्थित केले त्यांचा समावेश असलेल्या ‘भूकंप’ नावाच्या १६ पानांच्या पुस्तिकेचे प्रकाशन काँग्रेसने केले.‘भूकंप’च्या प्रस्तावनेमध्येही मोदी यांच्यावर हल्ला केला आहे. त्यात म्हटले आहे की मोदी यांना भारत समजलाच नाही. कारण ज्या काळ््या पैशासाठी त्यांनी नोटा चलनातून बाद केल्या त्याचे प्रमाण अर्थव्यवस्थेत केवळ ६ टक्के आहे. पक्षाचे खासदार राजीव गौडा यांनी असा युक्तिवाद केला की छापे घालून ज्या नोटा जप्त केल्या त्या तर नोटाबंदी न करताही करता आल्या असत्या.पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी भाजपच्या बँक खात्यांचा तपशील जाहीर करून सांगितले की भाजपने आणि त्याच्या नेत्यांनी कुठे कुठे काळापैसा साठवून ठेवला आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर त्यांनी टीका करताना सांगितले की शाह यांच्या सांगण्यावरूनच अहमदाबाद सहकारी बँकेत ५०० कोटी रुपये जमा करण्यात आले कारण काय तर शाह हे त्या बँकेचे संचालक आहेत. सूरजेवाला म्हणाले की मोदी हे असे पंतप्रधान आहेत की त्यांच्या शब्दाला काही मोल नाही. त्यांनी ५० दिवस मागितले होते व सगळे काही सुरळीत होईल, असे म्हटले होते. ५० दिवस संपले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)