शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

हल्ल्याची भारताकडून निंदा

By admin | Updated: December 17, 2014 02:25 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निष्पापांचा जीव घेणारा भ्याड हल्ला, अशा शब्दांत या हल्ल्याचा निषेध केला आहे़

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निष्पापांचा जीव घेणारा भ्याड हल्ला, अशा शब्दांत या हल्ल्याचा निषेध केला आहे़ या हल्ल्यात आपल्या आप्तांना गमावलेल्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया मोदींनी टिष्ट्वटरवर नोंदवली आहे़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनीही या हल्ल्याची निंदा केली आहे़ मानवतेविरुद्धचा हा हल्ला अतिरेक्यांकडून संपूर्ण जगाला असलेला खरा धोका दर्शवतो, असे त्यांनी म्हटले आहे़ पेशावर येथील सैनिकी शाळेवरील अतिरेकी हल्ल्याबद्दलचे दु:ख आणि वेदना व्यक्त करायला आमच्याजवळ शब्द नाही़ अतिरेक्यांचे हे कृत्य केवळ निष्पाप बालकांचे नाही तर मानवतेची हत्या करणारे भ्याड कृत्य आहे़, असे परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले.