शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

‘संवादातूनच संघर्षावर मात शक्य’ - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:45 IST

राष्ट्रीय-राष्टांतील तसेच समाजा-समाजातील खोलवर रुजलेले आणि धार्मिक व पूर्वग्रहांवर आधारित संघर्ष टाळण्यासाठी संवाद हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवी दिल्ली : राष्टÑा-राष्टांतील तसेच समाजा-समाजातील खोलवर रुजलेले आणि धार्मिक व पूर्वग्रहांवर आधारित संघर्ष टाळण्यासाठी संवाद हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.मोदी म्हणाले की, २१ व्या शतकातील जग हे एकमेकांशी जोडलेले आणि एकमेकांवर अवलंबून असलेले आहे. या जगासमोर दहशतवादापासून ते हवामान बदलापर्यंत जी जी काही आव्हाने आहेत, त्या सर्वांवर आशियातील सर्वांत प्राचीन संवाद आणि चर्चा या मार्गाने मार्ग काढला जाऊ शकतो, असा मला विश्वास आहे. कठिणातल्या कठीण समस्येवर संवाद आणि चर्चेद्वारे मार्ग निघू शकतो, असा विश्वास प्राचीन भारतीय परंपरतेत आहे. मी याच परंपरेतून घडलो आहे. यांगून येथे सुरू असलेल्या ‘संवाद : संघर्ष टाळणे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करणे याविषयीचा जागतिक पुढाकार’ या विषयावरील दुसºया परिषदेला मोदी यांनी एक व्हिडिओ संदेश पाठविला होता. त्यात त्यांनी वरील वक्तव्य केले आहे.