शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
3
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
4
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
5
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
6
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
7
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
8
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
9
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
10
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
11
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
12
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
13
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
14
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
15
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
16
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
17
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
18
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
19
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
20
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'

सकाळी थंडी, दुपारी उन्हाचे चटके

By admin | Updated: February 5, 2016 00:34 IST

जळगाव- कमाल तापमानातील वाढ आणि १० ते १२ अंश सेल्सीअसपर्यंत स्थिर असलेले किमान तापमान यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी चटके अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जळगाव- कमाल तापमानातील वाढ आणि १० ते १२ अंश सेल्सीअसपर्यंत स्थिर असलेले किमान तापमान यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी चटके अशी स्थिती निर्माण झाली आहे.
थंडीचे चारही महिने संपले आहेत. अर्थातच १७ फेब्रुवारीनंतर थंडीचे दिवस संपल्याचे अधिकृतपणे जाहीर केले जाईल. या शेवटच्या टप्प्यातही थंडीचा जोर बर्‍यापैकी आहे. मध्यरात्रीनंतर थंडीचा जोर वाढतो. तो अगदी पहाटेपर्यंत कायम असतो.

दुपारी मात्र चटके
२८ जानेवारीपर्यंत कमाल तापमान २८ अंश सेल्सीअसपर्यंत होते. नंतर मात्र त्यात वाढ होत गेली. कमाल तापमानात आता ३४ अंश सेल्सीअसपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे दुपारच्या वेळेस चटके बसतात. थंडी आणि दुपारचे चटके अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. कमाल तापमानातील वाढीमुळे तापाचे रुग्ण वाढले आहेत. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम बालकांवर झाला आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील म्हणाले.

कमाल तापमान घटले
मागील काळात कमाल तापमानात वाढ झालेली असली तरी गेल्या दोन दिवसात त्यात घट झाली आहे. ३ रोजी कमाल तापमान ३३ अंश सेल्सीअस होते. त्यात एकाच दिवसात एक अंश सेल्सीअसने घट झाली आहे.

तापमानाची माहिती
(तापमान अंश सेल्सीअसमध्ये)
दिनांककमालकिमान
१ फेब्रुवारी३४.६११.०
२ फेबु्रवारी३४.०११.६
३ फेब्रुवारी३३.४१०.६
४ फेब्रुवारी३२.२१२.०