शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी थंडी, दुपारी उन्हाचे चटके

By admin | Updated: February 5, 2016 00:34 IST

जळगाव- कमाल तापमानातील वाढ आणि १० ते १२ अंश सेल्सीअसपर्यंत स्थिर असलेले किमान तापमान यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी चटके अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जळगाव- कमाल तापमानातील वाढ आणि १० ते १२ अंश सेल्सीअसपर्यंत स्थिर असलेले किमान तापमान यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी चटके अशी स्थिती निर्माण झाली आहे.
थंडीचे चारही महिने संपले आहेत. अर्थातच १७ फेब्रुवारीनंतर थंडीचे दिवस संपल्याचे अधिकृतपणे जाहीर केले जाईल. या शेवटच्या टप्प्यातही थंडीचा जोर बर्‍यापैकी आहे. मध्यरात्रीनंतर थंडीचा जोर वाढतो. तो अगदी पहाटेपर्यंत कायम असतो.

दुपारी मात्र चटके
२८ जानेवारीपर्यंत कमाल तापमान २८ अंश सेल्सीअसपर्यंत होते. नंतर मात्र त्यात वाढ होत गेली. कमाल तापमानात आता ३४ अंश सेल्सीअसपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे दुपारच्या वेळेस चटके बसतात. थंडी आणि दुपारचे चटके अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. कमाल तापमानातील वाढीमुळे तापाचे रुग्ण वाढले आहेत. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम बालकांवर झाला आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील म्हणाले.

कमाल तापमान घटले
मागील काळात कमाल तापमानात वाढ झालेली असली तरी गेल्या दोन दिवसात त्यात घट झाली आहे. ३ रोजी कमाल तापमान ३३ अंश सेल्सीअस होते. त्यात एकाच दिवसात एक अंश सेल्सीअसने घट झाली आहे.

तापमानाची माहिती
(तापमान अंश सेल्सीअसमध्ये)
दिनांककमालकिमान
१ फेब्रुवारी३४.६११.०
२ फेबु्रवारी३४.०११.६
३ फेब्रुवारी३३.४१०.६
४ फेब्रुवारी३२.२१२.०