शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

सभागृह मुदतपूर्व विसर्जित केल्यास लगेचच आचारसंहिता लागू होणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:29 IST

या निर्णयाचा प्रभाव येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर दिसणार आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतरच आचारसंहिता लागू होण्याचा निर्णय आयोगाने बदलला असून यापुढे सभागृह विसर्जित झाल्यानंतर तातडीने आचारसंहिता लागू होणार आहे. या निर्णयाचा प्रभाव येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर दिसणार आहे.

एसआर बोमाई खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत काळजीवाहू सरकारला केवळ रोजचे कामकाज चालविण्याचा अधिकार आहे. मात्र, नीती संबंधी निर्णय घेण्यापासून त्यांनी लांब राहिले पाहिजे. निवडणूक आयोगाने या निर्णयाची सर्व राज्यांच्या कॅबिनेट सचिव आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, वेळेपूर्वी विधानसभा विसर्जित झाली असल्यास त्या वेळेपासूनच आचारसंहिता लागू होईल. ही आचारसंहिता नवीन सरकार शपथ घेईपर्यंत सुरु राहणार आहे. 

हा आदेश काळजीवाही सरकारसोबतच केंद्र सरकारलाही लागू राहणार आहे. यामुळे राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारही कोणत्याही योजना घोषीत करू शकणार नाही. 

या निर्णयाचा परिणाम तेलंगाना सरकारवर होणार आहे. कारण तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी 6 सप्टेंबरला विधानसभा विसर्जित केली होती. 

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाVidhan Bhavanविधान भवन