शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

नागरिकत्वाचे विधेयक चिकित्सा समितीकडे

By admin | Updated: August 12, 2016 03:01 IST

जारी राष्ट्रांमधून काही त्रासांमुळे भारतात आश्रयाला आलेल्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याबाबतचे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे सोपवण्यात यावे

नवी दिल्ली : शेजारी राष्ट्रांमधून काही त्रासांमुळे भारतात आश्रयाला आलेल्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याबाबतचे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे सोपवण्यात यावे, अशी विरोधी सदस्यांनी केलेली मागणी केंद्र सरकारला राज्यसभेत मान्य करावी लागली.हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी आले होते. मात्र प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेचच बिजू जनता दलाचे सदस्य भर्तुहारी मेहताब यांनी हे विधेयक अतिशय महत्त्वाचे असल्याने ते घाईघाईने मंजूर करणे योग्य ठरणार नाही. त्यावर साधकबाधक चर्चा होणे गरजेचे असून, ते त्यासाठी संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात यावे, अशी मागणी केली. ज्योतिरादित्य शिंदे (काँग्रेस), सुदीप बंदोपाध्याय (तृणमूल काँग्रेस) आणि मोहम्मद सलिम (मार्क्सवादी कम्युनिस्ट) या सदस्यांनी मेहताब यांच्या मागणीला जोरदार पाठिंबा दिला. आम्ही या विधेयकाला पाठिंबा देण्यास तयार आहोत. त्यावर अधिक चर्चा व्हायला हवी, असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार असल्याने चर्चा न करता विधेयक संमत करणे योग्य ठरणार नाही, असे मत मोहमद सलिमआणि सुदीप बंदोपाध्याय यांनीही व्यक्त केले. त्यावर सदस्यांचे हे म्हणणे असेल, तर सदर विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यास काहीच हरकत नाही, असे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)