शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

चीनच्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेमुळे भारताला धोका

By admin | Updated: April 27, 2017 14:13 IST

चीनच्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेमुळे भारताच्या सुरक्षेला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - चीनच्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेमुळे भारताच्या सुरक्षेला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दलियन शिपयार्डमध्ये चीनच्या 70,000 टनाच्या युद्धनौकेची निर्मिती सुरू आहे. येत्या चार वर्षांत ही युद्धनौका चीनच्या नौदलात दाखल होईल. त्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे.चीनसाठी समुद्राच्या क्षेत्रात दूरवर मारा करण्यासाठी हे एअरक्राफ्ट एक वरदान ठरणार आहे. त्यामुळे भारताचं नौदलही आता सतर्क झालं आहे. चीन हिंदी महासागरात स्वतःची नौसेना मजबूत बनवण्यासाठी लागोपाठ प्रयत्न करतोय. त्यामुळे भारताला हिंदी महासागरात सीमा सुरक्षेचा प्रश्न सतावतो आहे. पीपल लिबरेशन आर्मी-नेव्ही डिसेंबर 2013पासून हिंद महासागरात दूरवर मारा करणारी शस्त्रास्त्रं जमवतो आहे. यात आण्विक शक्ती आणि पारंपरिक शस्त्रांचाही समावेश आहे. चीन स्वतःच्या राजकीय हस्तक्षेपाचा विस्तार करत आहे. तर दुसरीकडे भारत मॉरिशस, सेशल्स, पूर्व आफ्रिका, मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार आणि कंबोडियाच्या नौसेनेच्या संबंधांवर विसंबून आहे. भारताचा स्वतःचा व्यापारी समुद्र मार्ग सुरक्षित करण्यावर जास्त भर आहे.