शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

चीनची धमकी : 10 तासात आमचे जवान दिल्लीत पोहोचतील

By admin | Updated: January 18, 2017 16:30 IST

'जर भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं तर आमचे जवान 10 तासात भारताची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचतील',चीनची धमकी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18 - 'जर भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं तर आमचे जवान 10 तासात भारताची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचतील' अशी धमकी चिनी मीडियाने दिली आहे. 'दोन देशांमध्ये युद्ध झालं तर केवळ 10 तासात पॅराशूटच्या सहाय्याने आमचे जवान राजधानी दिल्लीत पोहोचतील' असं चिथावणीखोर वक्तव्य चिनी मीडियाने केलं आहे. 

'युद्धाला सुरूवात झाल्यास  पॅराशूटच्या सहाय्याने  चीनच्या सैनिकांना दिल्लीपर्यंत पोहोचायला केवळ 10 तास लागतील तर फक्त 48 तासात आमचे जवान मोटार सायकलच्या सहाय्याने दिल्लीत पोहोचतील' असा दावा चिनच्या सरकारी टीव्ही चॅनलने केला आहे. इंटरनॅशनल स्पेक्टेटरने ट्वीटकरून याबाबत माहिती दिली. 
भारताविरोधातील चिनी मीडियाचा हा उद्वेग काही नवा नाहीये किंवा चिनी मीडियाने भारताला अशाप्रकारे धमकी देण्याचीही ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीही चिनी मीडियाने भारताविरोधात आग उकळण्याची कामं केली आहेत.गुंतवणूक  करण्यासाठी  अॅपलसारख्या मोठ्या कंपन्यां जेव्हा भारताकडे वळल्या त्यावेळीही चिनी मीडियाचा तिळपापड झाला होता.