शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अरुणाचल प्रदेशमधून अपहरण केलेल्या पाच तरुणांची चीनकडून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 14:54 IST

अरुणाचल प्रदेशातून पाचही तरुणांना चिनी सैन्याच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने ताब्यात घेतले होते, त्यानंतर आता त्यांना सोडण्यात आले आहे.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी(PLA)ने अरुणाचल प्रदेशमधील 5 अपहृत तरुणांना भारताकडे सोपवलं आहे. भारतीय सैन्याशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सर्व तरुणांना चीनहून भारतात पाठविण्यात आले. अरुणाचल प्रदेशातून पाचही तरुणांना चिनी सैन्याच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने ताब्यात घेतले होते, त्यानंतर आता त्यांना सोडण्यात आले आहे.याआधी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले होते की, चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) शनिवारी अरुणाचल प्रदेशातील पाचही अपहृत तरुणांना भारताकडे सोपवेल. पीएलएने यापूर्वीच सांगितले होते की, ते पाच भारतीय तरुण त्यांच्या ताब्यात आहेत. आता हस्तांतरणाच्या प्रक्रियेची कार्यपद्धती वापरली जात आहे.अपहरण झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना ही घटना शुक्रवारी जिल्ह्यातील नाचो भागात घडल्याचं सांगितलं. अपहरण केलेल्या तरुणांसोबत गेलेले दोन जण कसे-बसे पळून जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी पोलिसांना घटनाक्रम सांगितला. पोलीस अधीक्षक तारू गुसर म्हणाले, मी या भागातील सत्यता पडताळण्यासाठी नाचो पोलीस ठाण्याचे प्रभारी पाठविले असून, त्वरित अहवाल द्यावा लागतो. चिनी सैन्याने अपहरण केलेल्यांची नावे टोच सिंगकम, प्रसात रिगलिंग, डोंगटू इबिया, तनु बकर आणि नागरू दिरी अशी असून, हे पाच जण तागिन समुदायाचे आहेत.

टॅग्स :chinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश