शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

बालविवाह आपोआप बेकायदेशीर होणार नाही - मद्रास उच्च न्यायालय

By admin | Updated: March 7, 2016 08:15 IST

बालविवाह आपोआप बेकायदेशीर ठरवता येणार नाही असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मदुराई, दि. ७ - बालविवाह आपोआप बेकायदेशीर ठरवता येणार नाही असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिला आहे. बालविवाह झाला असेल तर लग्नाचं कायदेशीर वय पुर्ण केल्यावर दोघांपैकी एकाने कौंटुबिक न्यायालयातून घटस्फोट घेतल्याचा पुरावा सादर करणे गरेजेचे आहे त्यानंतर तो विवाह बेकायदेशीर ठरवला जाईलं असं न्यायालयानं सांगितलं आहे. 
 
मदुराई उच्च न्यायालयात महिलेने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 1995मध्ये माझं लग्न झालं होतं तेव्हा मी अल्पवयीन होते त्यामुळे मला घटस्फोट देण्यात यावा अशी मागणी महिलेने याचिकेतून केली होती. उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने ही याचिका फेटाळत बालविवाह आपोआप बेकायदेशीर ठरवता येत नसल्याचं सांगितलं आहे. 
 
न्यायालयाने हा निर्णय देताना हिंदू विवाह कायद्याचादेखील उल्लेख केला आहे. तसंच याप्रकरणी ससंदेत लवकरच कायदा आणला जाईल अशी आशाही व्यक्त केली आहे.