शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

महागाईवरून जेटलींना चिदंबरम यांचे प्रत्युत्तर

By admin | Updated: July 30, 2016 05:16 IST

संपुआ सरकारने आमच्यासाठी दोन अंकी महागाई मागे सोडली होती, ही अर्थमंत्री अरुण जेटली यांची टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी फेटाळली आहे. या टीकेत कोणतेही

नवी दिल्ली : संपुआ सरकारने आमच्यासाठी दोन अंकी महागाई मागे सोडली होती, ही अर्थमंत्री अरुण जेटली यांची टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी फेटाळली आहे. या टीकेत कोणतेही तथ्य नाही, असे चिदंबरम म्हणाले. चिदंबरम यांनी टिष्ट्वट करून जेटली यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. चिदंबरम म्हणाले की, ‘संपुआने दोन अंकी महागाई मागे सोडली होती, असे अर्थमंत्री म्हणतात. जून २0१४ मध्ये सीपीआय (ग्राहक वस्तू निर्देशांक) ६.७७ टक्क्यांवर तर डब्ल्यूपीआय (ठोक किंमत निर्देशांक) ५.६६ टक्क्यांवर होता. अर्थमंत्र्यांनी दोन आकडे स्वत:चे टाकले आहेत का? जंतर-मंतर आकडेवारी!’काल लोकसभेत महागाईवरील चर्चेला उत्तर देताना जेटली यांनी सांगितले होते की, २0१४ मध्ये संपुआ सरकारने आमच्यासाठी दोन अंकी महागाई मागे ठेवली होती. ती आता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. चांगल्या मान्सूनमुळे ती आणखी कमी होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)महागाईचा मुद्दा गाजलाराहुल गांधी यांनी मोदी महागाई कमी करण्यात ते अपयशी ठरले आहेत. ‘हरहर मोदी’ऐवजी लोक आता ‘अरहर मोदी’ अशी नवी घोषणा देऊ लागले आहेत.’ उत्तर भारतात तूर डाळीला अरहर म्हटले जाते. तूर डाळीच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. यासंदर्भात राहुल गांधी यांनी वरील विधान केले होते.