शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

समुद्रमार्गे होणाऱ्या दहशतवादी कारवाया आव्हान

By admin | Updated: February 8, 2016 03:23 IST

सागरीमार्गे होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि सागरी चाचे हे भारताच्या सागरी सुरक्षेसमोर उभे ठाकलेले मोठे आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

विशाखापट्टणम : सागरीमार्गे होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि सागरी चाचे हे भारताच्या सागरी सुरक्षेसमोर उभे ठाकलेले मोठे आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.दक्षिण चीन सागर विवादाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी नौकावहनाच्या स्वातंत्र्याचा सन्मान करण्याची वकिली केली. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना मोदी म्हणाले की, ‘भारत सागरीमार्गे निर्माण होणाऱ्या धोक्याचा थेट बळी ठरत आला आहे. अशा सागरी मार्गे निर्माण होणाऱ्या धोक्यामुळे अजूनही प्रादेशिक आणि वैश्विक शांतता आणि स्थैर्य धोक्यात आलेले आहे.’ विशाखापट्टणम येथे इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूच्या समारोप समारंभात मोदी बोलत होते. दक्षिण चीन सागरातील विवादावर अप्रत्यक्ष भाष्य करताना मोदी पुढे म्हणाले की, सर्व देशांनी नौकावहनाच्या स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे.पारादीप (ओडिशा) : आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पांचा आराखडा तयार करणे आणि प्रकल्प वेळेच्या आत पूर्ण करण्यासाठी एका नव्या कार्य संस्कृतीची गरज आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकल्प पूर्ण होण्यास लागणारा विलंब आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यावर जोरदार टीका केली.अलीकडच्या काळात ज्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले ते सर्व प्रकल्प काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू करण्यात आले होते, या काँग्रेस पक्षाने केलेल्या आरोपाचे मोदी यांनी खंडन केले. ‘या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आनंद होतो आहे; परंतु हा प्रकल्प १५ वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आला असता, त्यातून रोजगारनिर्मिती झाली असती तर पंतप्रधान या नात्याने मला मोठा आनंद झाला असता, असे ते म्हणाले.