शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

दारूबंदी टिकविण्याचे आव्हान

By admin | Updated: April 20, 2016 03:09 IST

बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने संपूर्ण दारुबंदीची घोषणा केल्यानंतर आता सरकारसमक्ष ही बंदी टिकवून ठेवण्याचे फार मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

एस.पी. सिन्हा, पाटणाबिहारमध्ये नितीशकुमार सरकारने संपूर्ण दारुबंदीची घोषणा केल्यानंतर आता सरकारसमक्ष ही बंदी टिकवून ठेवण्याचे फार मोठे आव्हान उभे ठाकले आहे.बिहार सीमेलगतच्या इतर राज्यांमधून बेकायदेशीरपणे येणारी आणि विकली जाणारी दारू रोखण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असतानाच कफ सिरप आणि झोपेच्या गोळ्यांची विक्रीही प्रचंड वाढली आहे.व्यसनाधीन तरुण व इतर लोक या औषधांचा खुलेआम वापर करीत आहेत. बेनाड्रील, फेंसाड्रील आदी कफ सिरपची तर आता ब्लॅकमध्ये विक्री होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे झोपेच्या गोळ्यांचीही मागणी वाढली आहे. नशा करणारे आता याच गोष्टींवर आपली तहान भागवत आहेत. दुसरीकडे झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि नेपाळलगतच्या जवळपास सर्व जिल्ह्णांच्या अनेक शहरांमध्ये शेजारून येणाऱ्या दारूची लपूनछपून विक्री सुरू आहे. अथवा लोक स्वत: सीमा भागात जाऊन मद्यप्राशन करीत आहेत. थोडक्यात संपूर्ण दारुबंदीनंतरही या क्षेत्रातील लोकांना अगदी सहजपणे दारू उपलब्ध होत आहे. नेपाळलगतच्या रक्सौल, मधुबनी, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण या जिल्ह्णांमध्ये सुद्धा सीमा सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांसमक्ष मद्य तस्करी रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शेजारील राज्यांना दारुबंदीच्या अंमलबजावणीत सहकार्याचे आवाहन केले आहे. परंतु समस्या ही आहे की तेथे दारुबंदीच नाही मग तेथील सरकार यावर आळा कसा घालणार?दुसरीकडे झारखंडला लागून असलेल्या नवादा, नालंदा जिल्ह्याचे लोक रजौली मार्गे शेजारील राज्याच्या सीमेवरील ढाबे व हॉटेल्समध्ये जाऊन मद्यप्राशन करीत आहेत. भागलपूरचा इशुपूर वा बाराहाट बाजार अर्धा बिहार आणि अर्धा झारखंडमध्ये पडतो. त्यामुळे गैरप्रकार रोखणे अथवा धाडी घालणे जवळपास अशक्य आहे.