शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

नेपाळमध्ये समन्वयाचे आव्हान

By admin | Updated: April 30, 2015 02:15 IST

आजवरच्या सर्वात भीषण अशा महाभूकंपाला सामोरे गेलेल्या नेपाळच्या नजरा आता संपूर्ण जगाकडे लागल्या आहेत.

भीषण परिस्थिती : अन्न, पाणी, ब्लँकेट्स, औषधांची मोठ्या प्रमाणात गरजकाठमांडू : आजवरच्या सर्वात भीषण अशा महाभूकंपाला सामोरे गेलेल्या नेपाळच्या नजरा आता संपूर्ण जगाकडे लागल्या आहेत. भारत मोठ्या भावाची भूमिका निभावत असताना आता ज्यांना गरज आहे, त्यांच्यापर्यंत योग्य ती मदत पोहोचवण्याचे मोठे आव्हान सध्या नेपाळला सतावत आहे. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास विविध क्षेत्रांत तज्ज्ञ असलेल्यांच्या टीम्स नेपाळमध्ये दाखल होत आहेत. या सगळ््या यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याच्या महाप्रचंड कामाचे आव्हान नेपाळसमोर आहे. अजूनही दूरवरच्या क्षेत्रांमध्ये बचावकार्य सुुरू झाले नसल्याने मृतांचा आकडा १० हजारांवर जाण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. नेपाळमध्ये अशी अनेक छोटी गावे आहेत, जिथपर्यंत मदत तर दूरच; पण ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचे मृतदेह काढणेही सुरू झालेले नाही. त्यात हवामानात होणाऱ्या बदलांमुळे साथीचे आजारांचा फैलाव होण्याचीही भीती आहे. काठमांडू पर्वतरांगांमध्येही मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पैकी गोरखा जिल्ह्यात देखील बचाव आणि मदतकार्य सुरू झालेले नाही. भूकंपानंतर प्रथमच उघडली दुकानेच्नेपाळचा ग्रामीण भाग सध्या वीज, पाणी, अन्न आणि औषधांसाठी अक्षरश: तडफडत आहे. तात्पुरते तंबू, वैद्यकीय मदतनीस आणि स्वयंसेवकांची या मदतकार्यासाठी आत्यंतिक गरज आहे. पेट्रोल आणि डिझेल टंचाईमुळे टॅक्सीचालकांकडून मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसत आहे. च्काठमांडूमधील स्थिती आता अत्यंत धिम्या गतीने पूर्वपदावर येत आहे. भूकंपानंतर आज पहिल्यांदा काठमांडूमधील दुकाने उघडली आहेत. जे तरुण व्यावसायिक आहेत, ते काही वेळ दुकानात घालवून शक्य तेवढा वेळ मदतकार्यासाठी देत आहेत.हिमालय कोपला!अनेक कुटुंबे भीतीच्या सावटाखाली जगत असून, स्वत:च्या घरामध्ये जाण्यासही ती तयार नाहीत. यात सर्वाधिक बिकट स्थिती लहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध यांची आहे.