शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

केंद्र सरकारला माझ्याशी बदला घ्यायचा आहे - राहुल गांधी

By admin | Updated: May 18, 2015 15:14 IST

भाजपा सरकारला माझ्या बदला घ्यायचा आहे, सरकारच्या या सूडाच्या राजकारणात शेतकरी भरडला जात आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

अमेठी, दि. १८ -  भाजपा सरकारला माझ्या बदला घ्यायचा आहे, सरकारच्या या सूडाच्या राजकारणात शेतकरी भरडला जात आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

पंजाब, महाराष्ट्र व तेलंगण दौ-यानंतर राहुल गांधी सोमवारपासून तीन दिवस त्यांच्या अमेठी मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. अमेठीतील शेतक-यांशी संवाद साधल्यावर राहुल गांधींनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकारने गरीब शेतक-यांची मदत करावी असे मला वाटते पण केंद्र सरकार सूडाचे राजकारण करत आहे अशी टीका त्यांनी केली. अमेठीत फूड पार्क झाला असता तर आमच्या शेतक-यांची परिस्थिती सुधारली असती, पण फूड पार्क रद्द करुन सरकारने शेतक-यांकडून हा प्रकल्प हिरावून घेतला असे राहुल गांधींनी म्हटले आहे. केंद्र सरकारने अमेठीत फूड पार्क प्रकल्प रद्द न करता तो प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणीही त्यांनी केली.