शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

केंद्र सरकार उद्योजकांना नेट विकतेय - राहुल गांधी

By admin | Updated: April 22, 2015 12:44 IST

सोशल मिडीयावर नेट न्यूट्रेलिटीच्या समर्थनार्थ मोहीम सुरु असतानाच केंद्र सरकार उद्योजकांना नेट विकत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि, २२ - सोशल मिडीयावर नेट न्यूट्रेलिटीच्या समर्थनार्थ मोहीम सुरु असतानाच केंद्र सरकार उद्योजकांना नेट विकत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला आहे. नेट न्यूट्रेलिटीसाठी केंद्र सरकारने विद्यमान कायद्यात बदल करावा किंवा नवीन कायदाच आणावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.  

सध्या सोशल मिडीयावर नेट न्यूट्रेलिटीचा मुद्दा चांगलाच गाजत असून तीन लाखहून अधिक नेटिझन्सनी ट्रायला ईमेल पाठवून नेट न्यूट्रेलिटी अबाधित ठेवण्याची विनंती केली आहे. बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नेट न्यूट्रेलिटीचा मुद्दा लोकसभेत मांडला. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी एका वृत्तपत्रातील लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. यासाठी मोदींचे कौतुक केले पाहिजे असा टोला लगावत राहुल म्हणाले, सोशल मिडीयावर नेट न्यूट्रेलिटीसाठी मोहीम सुरु आहे. पण सरकार नेट उद्योजकांना हाततात देण्याचा प्रयत्न करत आहे.

राहुल गांधींनी हा मुद्दा मांडल्यावर माहिती व सुचना प्रसारण मंत्री  रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजीटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयापर्यंत इंटरनेट पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे उद्योजकांच्या दबावाखाली काम करत नसून ट्रायने शिफारस केली तरी अंतिम निर्णय आम्हीच घेणार आहोत असे त्यांनी लोकसभेत स्पष्ट केले.