शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

काश्मीरच्या अशांततेला केंद्र सरकार जबाबदार

By admin | Updated: June 5, 2017 04:13 IST

जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची अशांतता आणि अस्वस्थतेचा ठपका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर ठेवला

लोकमत न्यूज नेटवर्कचेन्नई : जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची अशांतता आणि अस्वस्थतेचा ठपका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर ठेवला. ते रविवारी येथे म्हणाले, ‘केंद्र सरकार काश्मीरचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळत असून, भाजप-पीडीपी ही काश्मीरमधील युती ‘अकार्यक्षम’ आहे. काश्मीर खोऱ्यात शांतता निर्माण करू हे दिलेले आश्वासन पोकळ ठरले आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी अरुण जेटली मला भेटायला आले होते. तुम्ही काश्मीरचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळत आहात व काश्मीरला आगीच्या तोंडी उभे करीत आहात, असे मी त्यांना सांगितले.जेटली यांनी माझे म्हणणे दूर सारून काश्मीरमध्ये शांतता असल्याचे सांगितले, असे राहुल गांधी म्हणाले. भारत सरकार आणि पंतप्रधान काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने हाताळत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. देशावर एकच विचार लादण्याचा व देशाची विविधता धोक्यात आणण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव विरोधी पक्ष एक होऊन उधळून लावतील. देशावर एकच विचार थोपावला जातोयप्रत्येक राज्याला स्वत:चा विचार आणि संस्कृती, अभिव्यक्ती आणि खानपान आहे. ही विविधता हेच देशाचे बळ आहे, दुबळेपणा नाही, असे राहुल गांधी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. जी शक्ती आहे तो भाजपसाठी दुबळेपणा आहे व वेगवेगळ्या कल्पना तो नष्ट करू पाहतोय. देशावर एकच विचार थोपवता येईल, असा विचार तो करतोय, असा आरोप त्यांनी केला.