शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

केंद्रानेही नेताजींसंदर्भातल्या फायली खुल्या कराव्यात - ममता बॅनर्जी

By admin | Updated: September 18, 2015 14:14 IST

सत्य कधीही लपून राहत नाही, आणि ते कधी लपवूही नये असे सांगत आता केंद्र सरकारनेही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातली आत्तापर्यंत गोपनीय ठेवलेली कादगपत्रे खुली करावी

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. १८ - सत्य कधीही लपून राहत नाही, आणि ते कधी लपवूही नये असे सांगत आता केंद्र सरकारनेही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातली आत्तापर्यंत गोपनीय ठेवलेली कादगपत्रे खुली करावीत असे आवाहन केले. नेताजींबद्दल केवळ बंगालीच नाही तर संपूर्म भारतीय जनतेला आदर असून त्यांच्या संदर्भातली खरी माहिती समोर आली तर त्यात गैर काय आहे असा सवालही ममतांनी विचारला आहे. सुभाषचंद्र बोस हे १९४५ साली विमान अपघातात मरण पावले अशी मान्यता आहे, परंतु सरकारी कादगपत्रांमध्ये असलेल्या अहवालांमध्ये बोस यांच्या संदर्भातली अनेक सत्ये दडलेली असून वेगळाच घटनाक्रम पुढे येईल असा काहीजणांचा दावा आहे. पश्चिम बंगाल सरकारने त्यांच्या ताब्याती ल ६५ फायली सोमवारपासून जनतेसाठी खुल्या केल्या जाणार असून आज त्या फायली बोस यांच्या वंशजांकडे सुपूर्त केल्या आहेत.

केंद्र सरकारच्या ताब्यातही जवळपास १३० फायली नेताजींसंदर्भातल्या असून नेताजींच्या शेवटच्या प्रवासावर प्रकाश पडेल अशी शक्यता आहे. अमेरिकी तसेच ब्रिटिश संस्थांनी तयार केलेल्या अहवालांचा यात समावेश आहे. हे अहवाल खुले केले तर काही देशांशी भारताचे संबंध बिघडतिल अशी भीती व्यक्त करण्यात येत असली तरी ही भीती निराधार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. जे सत्य आहे ते समोर यायला हवे आणि केंद्र सरकारनेही आपल्यासारखीच भूमिका घ्यायला हवी असे मत त्यांनी मांडले आहे.