शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
5
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
6
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
7
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
8
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
9
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
10
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
11
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
12
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
13
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
14
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
15
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
16
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
17
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
18
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
19
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
20
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...

केंद्रानेही नेताजींसंदर्भातल्या फायली खुल्या कराव्यात - ममता बॅनर्जी

By admin | Updated: September 18, 2015 14:14 IST

सत्य कधीही लपून राहत नाही, आणि ते कधी लपवूही नये असे सांगत आता केंद्र सरकारनेही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातली आत्तापर्यंत गोपनीय ठेवलेली कादगपत्रे खुली करावी

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. १८ - सत्य कधीही लपून राहत नाही, आणि ते कधी लपवूही नये असे सांगत आता केंद्र सरकारनेही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातली आत्तापर्यंत गोपनीय ठेवलेली कादगपत्रे खुली करावीत असे आवाहन केले. नेताजींबद्दल केवळ बंगालीच नाही तर संपूर्म भारतीय जनतेला आदर असून त्यांच्या संदर्भातली खरी माहिती समोर आली तर त्यात गैर काय आहे असा सवालही ममतांनी विचारला आहे. सुभाषचंद्र बोस हे १९४५ साली विमान अपघातात मरण पावले अशी मान्यता आहे, परंतु सरकारी कादगपत्रांमध्ये असलेल्या अहवालांमध्ये बोस यांच्या संदर्भातली अनेक सत्ये दडलेली असून वेगळाच घटनाक्रम पुढे येईल असा काहीजणांचा दावा आहे. पश्चिम बंगाल सरकारने त्यांच्या ताब्याती ल ६५ फायली सोमवारपासून जनतेसाठी खुल्या केल्या जाणार असून आज त्या फायली बोस यांच्या वंशजांकडे सुपूर्त केल्या आहेत.

केंद्र सरकारच्या ताब्यातही जवळपास १३० फायली नेताजींसंदर्भातल्या असून नेताजींच्या शेवटच्या प्रवासावर प्रकाश पडेल अशी शक्यता आहे. अमेरिकी तसेच ब्रिटिश संस्थांनी तयार केलेल्या अहवालांचा यात समावेश आहे. हे अहवाल खुले केले तर काही देशांशी भारताचे संबंध बिघडतिल अशी भीती व्यक्त करण्यात येत असली तरी ही भीती निराधार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. जे सत्य आहे ते समोर यायला हवे आणि केंद्र सरकारनेही आपल्यासारखीच भूमिका घ्यायला हवी असे मत त्यांनी मांडले आहे.