शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर, एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By admin | Updated: May 28, 2016 14:48 IST

बीएसई बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेत एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदा मुलीच अव्वल ठरल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ - सीबीएसई बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेचा निकाल लागला असून यंदा निकालात मुलीच अव्वल ठरल्या आहेत. या परीक्षेत एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  ९६.३६ टक्के मुली व  ९६.११ टक्के मुलांनी परीक्षेत यश मिळवले.. तिरुअनंतपुरम विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९.८७ टक्के इतका लागला आहे. 
१ मार्च ते २८ मार्च २०१६ दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी १२ लाख ९१ हजार २९३ विद्यार्थी बसले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेला बसणा-यांचे प्रमाण ८.५ टक्क्यांनी वाढले. 
 
विभागनिहाय निकाल खालीलप्रमाणे :
अजमेर : ९६.६१ टक्के 
भुवनेश्वर : ९७.९० टक्के
चंदीगड : ९६.५३ टक्के
दिल्ली : ९०.४४ टक्के
गुवाहाटी : ८४.२१ टक्के
मद्रास :  ९८.५५ टक्के
पाटणा : ९६.४७
अलाहबाद : ९३.७९ टक्के 
तिरुअनंतपुरम : ९९.८७ टक्के
डेहराडून : ९६.७४ टक्के