शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच्या बदल्यात तीन शीर आणा - कॅप्टन अमरिंदर सिंग

By admin | Updated: May 4, 2017 11:54 IST

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या एका सैनिकाच्या बदल्यात पाकिस्तानच्या तीन सैनिकांचं शीर कापलं पाहिजे असं म्हटलं आहे

ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 4 - पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय सैन्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या अमानुष कृत्याचा विरोध करताना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या एका सैनिकाच्या बदल्यात पाकिस्तानच्या तीन सैनिकांचं शीर कापलं पाहिजे असं बोलले आहेत. 1965 च्या युद्धावेळी भारतीय सैन्य दलात रुजू असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देशाला पुर्णवेळ संरक्षण मंत्र्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. 
 
नायब सुभेदार परमजित सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांना पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने पूंछ भागात २५० मीटर आत येऊन ठार मारले व त्यांचा शिरच्छेद केला. यावर प्रतिक्रिया देताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भारताचं उत्तर एकदम स्पष्ट असलं पाहिजे असं म्हटलं आहे. त्यांना सांगितलं की, "आपल्याला सज्जनांच्या सेनेप्रमाणे वागणं बंद केलं पाहिजे. जर ते (पाकिस्तान) आपलं एक शीर कापतात, तर आपल्याला त्यांचे तीन शीर कापले पाहिजेत".
 
"पायाला जखम झाल्याने चालताना समस्या उद्धवत आहे, त्यामुळेच आपण नायब सुभेदार परमजित सिंग यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ शकलो नाही", असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. यावेळी बोलताना अमरिंदर सिंग यांनी छत्तीसगड आणि जम्मू काश्मीरमधील हिंसेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार मानलं नाही, मात्र देशाला पुर्णवेळ संरक्षण मंत्र्याची गरज आहे असं मत व्यक्त केलं.