शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

एकाच्या बदल्यात तीन शीर आणा - कॅप्टन अमरिंदर सिंग

By admin | Updated: May 4, 2017 11:54 IST

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या एका सैनिकाच्या बदल्यात पाकिस्तानच्या तीन सैनिकांचं शीर कापलं पाहिजे असं म्हटलं आहे

ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 4 - पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय सैन्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या अमानुष कृत्याचा विरोध करताना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या एका सैनिकाच्या बदल्यात पाकिस्तानच्या तीन सैनिकांचं शीर कापलं पाहिजे असं बोलले आहेत. 1965 च्या युद्धावेळी भारतीय सैन्य दलात रुजू असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देशाला पुर्णवेळ संरक्षण मंत्र्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. 
 
नायब सुभेदार परमजित सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांना पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने पूंछ भागात २५० मीटर आत येऊन ठार मारले व त्यांचा शिरच्छेद केला. यावर प्रतिक्रिया देताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भारताचं उत्तर एकदम स्पष्ट असलं पाहिजे असं म्हटलं आहे. त्यांना सांगितलं की, "आपल्याला सज्जनांच्या सेनेप्रमाणे वागणं बंद केलं पाहिजे. जर ते (पाकिस्तान) आपलं एक शीर कापतात, तर आपल्याला त्यांचे तीन शीर कापले पाहिजेत".
 
"पायाला जखम झाल्याने चालताना समस्या उद्धवत आहे, त्यामुळेच आपण नायब सुभेदार परमजित सिंग यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ शकलो नाही", असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. यावेळी बोलताना अमरिंदर सिंग यांनी छत्तीसगड आणि जम्मू काश्मीरमधील हिंसेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार मानलं नाही, मात्र देशाला पुर्णवेळ संरक्षण मंत्र्याची गरज आहे असं मत व्यक्त केलं.