शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

बंदरांची क्षमता दुपटीने वाढविणार

By admin | Updated: July 29, 2014 23:27 IST

16क्क् दशलक्ष मेट्रिक टन इतकी करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

मुंबई : येत्या पाच वर्षात बंदरांची क्षमता सध्याच्या 8क्क् दशलक्ष मेट्रिक टनावरून दुप्पट, म्हणजेच 16क्क् दशलक्ष मेट्रिक टन इतकी करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मुंबईत सोमवारी आयोजित बंदर विकासासंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला जहाज बांधणी मंत्रलयाचे सचिव विश्वपती त्रिवेदी, महासंचालक गौतम चटर्जी, सल्लागार आशिष सिन्हा, संयुक्त सचिव एन. मुरुगानंदन आदी उपस्थित होते. शिवाय सर्व प्रमुख 12 बंदरांचे प्रमुख उपस्थित होते.
सर्व प्रमुख 12 बंदरांनी याआधीच 5क्क् दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेच्या वाढीसाठी कृती आराखडा तयार केला असून, त्यापैकी 35क् दशलक्ष मेट्रिक टन प्रकल्पांची अंमलबजावणी चालू आर्थिक वर्षात होईल.
बंदरे आणि रस्ते देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून, या क्षेत्रंचा योग्य क्षमतेने विकास केला, तर देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 2 टक्के वाढ होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बंदर परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वे जोडणी पर्यायाची चाचपणी केली जाईल. रो-रो (रोल ऑन-रोल ऑफ) सेवा देखील वाहतूक कोंडी टाळण्याचा उपाय ठरू
शकेल. 
बंदर जोडणी रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी बंदरांच्या सहभागाने एसपीव्ही अर्थात विशेष हेतू वाहने तयार करायलाही सरकार अनुकूल आहे, असेही नितीन गडकरी यांनी याप्रसंगी स्पष्टपणो नमूद केले.
(प्रतिनिधी)
 
4पोर्ट ट्रस्ट कायद्यांतर्गत मिळालेले अधिकार वापरून निर्णय प्रक्रिया जलद करण्याचे आदेशही त्यांनी बंदरप्रमुखांना दिले. सॅटेलाईट बंदर सुविधा स्थापन करण्याबरोबरच विकेंद्रीकरण शक्यतेचाही विचार केला जावा, तसेच सर्व बंदरांना त्यांचे प्रकल्प राबवण्यासाठी मुदत ठरवण्यास यावेळी सांगण्यात आले.