शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

भारत-पाकिस्तान क्रिकेटमालिका रद्द का ?

By admin | Updated: December 13, 2015 18:41 IST

भारतीय क्रिकेट मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेचा विचार सोडून दिल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ - भारतीय क्रिकेट मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेचा विचार सोडून दिल्याचे वृत्त आहे. आम्ही आता हा विषय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपर्यंत यासंबंधी अधिकृत घोषणा केली जाईल असे पीसीबीचे प्रमुख शहरयार खान यांनी सांगितल्याचे वृत्त एका प्रसिध्द इंग्रजी नियतकालिकाने दिले आहे. 

भारतासोबत क्रिकेट मालिका व्हावी यासाठी आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले. बीसीसीआयच्या विनंतीवरुन यूएईऐवजी श्रीलंकेतही मालिका खेळण्यास तयार झालो. पण आमचे सर्व प्रयत्न वाया गेले. 
भारतासोबत मालिका खेळण्यासाठी मागच्या वर्षी आम्ही करार केला होता असे शहरयार खान यांनी सांगितले. हा निर्णय भारत, पाकिस्तान आणि जगभरातील कोटयावधी क्रिकेटरसिकांचा भ्रमनिरास करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.