शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

पंतप्रधानांना बोलवा अन्यथा काम‘बंदी’!

By admin | Updated: November 18, 2016 07:11 IST

पाच वेळा तहकूब झाल्यानंतर शुक्रवारपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित झाले.

सुरेश भटेवरा / नवी दिल्ली नोटाबंदीमुळे नऊ दिवसांपासून सामान्य जनता हैराण झाली आहे. राष्ट्राला उद्देशून ८ तारखेला ज्यांनी या निर्णयाची घोषणा केली ते (पंतप्रधान) आहेत कुठे? ते स्वत: सभागृहात येत नाहीत, आमचे म्हणणे ऐकत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज आम्ही चालू देणार नाही, असा पवित्रा काँग्रेस, तृणमूलसह तमाम विरोधी पक्षांनी घेतल्यामुळे राज्यसभेत गुरुवारी कोणतेही कामकाज झाले नाही. पाच वेळा तहकूब झाल्यानंतर शुक्रवारपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित झाले. लोकसभेतही गदारोळात पार पडलेल्या प्रश्नोत्तराच्या तासानंतर कामकाज दिवसभराकरता तहकूब झाले. राज्यसभेतही कामकाजावर नोटाबंदीने पाणी फेरले गेले.या विषयावरील चर्चेला पंतप्रधानांनी उत्तर द्यावे या मागणीवरून विरोधकांनी संसद बंद पाडणे म्हणजे चर्चेपासून त्यांनी पळ काढणे आहे. चर्चेला कोणी उत्तर द्यायचे, हे ठरविणे हा पूर्णपणे सरकारचा अधिकार आहे.- अरुण जेटलीनोटाबंदीमुळे सामान्य जनता किती व्यथित आहे, त्याचा सरकारला अंदाज नाही. पंतप्रधान जोपर्यंत सभागृहात विरोधकांचे याबाबत म्हणणे ऐकत नाहीत, तोपर्यंत विरोधक सभागृहाचे कामकाज चालू देणार नाहीत. - मायावती काँग्रेसने जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी, की ते सरकारच्या निर्णयाबरोबर आहेत की विरोधात? - व्यंकय्या नायडू विरोधकांची चर्चेची मागणी सरकारने मान्य केली होती; पण विरोधकांकडे ठोस मुद्दा नसल्याने त्यांनी गोंधळाचा मार्ग पत्करला. - मुख्तार अब्बास नकवी