शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

कानपूर येथे बिल्डिंग कोसळून 7 जण ठार

By admin | Updated: February 1, 2017 17:42 IST

कानपूरमधील जायमऊ येथे आज इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडून सात जणांचा मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमत 
कानपूर, दि. 1 - कानपूरमधील जायमऊ येथे आज इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडून  सात जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 12 लोकांना वाचवण्यात आले असून, अद्याप 30 ते 40 लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  
इमारत कोसळल्यानंतर घटनास्थळी तात्काळ मदतकार्यास सुरुवात करण्याच आली असून, लष्कर, पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी मदत कार्यात गुंतले आहेत. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक स्त्रिया आणि मुले अडकलेली असून, आतापर्यंत 12 जणाना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. इमारत कोसळल्याने जवळपास असलेल्या घरांचेही नुकसान झाले आहे. तसेच दुर्घटनास्थळी जाण्यासाठी मोठा रस्ता उपलब्ध नसल्याने मदतकार्यामध्ये अडथळे येत आहेत. या दुर्घटनेबाबत माहिती देताना कानपूरचे जिल्हादंडाधिकार कौशल राज यांनी  तज्ज्ञांचे पथक चौकशीसाठी घटनास्थळी पाठवण्यात आले असून, मदतकार्य सुरू असल्याचे सांगितले.