शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

...तर बिल्डरना द्यावे लागेल ११ टक्के व्याज

By admin | Updated: November 2, 2016 06:07 IST

बांधकाम व्यावसायिकांच्या बाबतीत केंद्र सरकारने कठोर धोरण स्वीकारायचे ठरविले आहे.

नवी दिल्ली : गृहनिर्माण प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या बिल्डरांची आता खैर नाही. कोणताही गृहबांधणी प्रकल्प ठरलेल्या पूर्ण करण्यास वेळ न करणाऱ्या वा त्यास विलंब करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या बाबतीत केंद्र सरकारने कठोर धोरण स्वीकारायचे ठरविले आहे. स्थावर मालमत्ता कायद्याच्या (आरइआरए) अंमलबजावणीचा भाग म्हणून, त्यानुसार प्रकल्प पूर्ण करण्यास वेळ विलंब लावून घर खरेदी करणाऱ्यांना ठरलेल्या मुदतीत घरांचा ताबा न दिल्यास बिल्डरांना त्याच्या किंमतीवर दरमहा १0.९ टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे. या नियमानुसार जर खरेदीदाराने घराच्या खरेदीसाठी गुंतवलेली रक्कम परत करण्याची मागणी केल्यास बिल्डरला ती रक्कम याच व्याजदरासह ग्राहकाला परत करावी लागणार आहे. तसेच ही रक्कम ४५ दिवसांच्या आत परत परत करण्याचे बंधन केंद्र सरकारने बिल्डरवर घातले आहे. केंद्र सरकारने घर खरेदीदारांच्या रकमेसाठी ठरवलेला व्याजदर स्टेट बँकेच्या व्याजदरांपेक्षाही दोन टक्क्याने अधिक आहे. आता हा कायदा अस्तित्वात झाला आहे. त्यामुळे प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला राज्य नियामकाकडे नोंदणी करणे बंधनकारक झाले आहे. सध्या चालू असलेल्या प्रकल्पांसाठी गोळा केलेल्या रकमेपैकी ७0 टक्के रक्कम विकासकांना रजिस्ट्रेशनसाठी अर्ज केल्यापासून ३ महिन्यांच्या आत स्वतंत्र बँक खात्यात जमा करावी लागेल. तसेच तिचा वापर करता येणार नाही. अनेकदा ग्राहकांकडून घेतलेली रक्कम बरेच बिल्डर्स अन्य बांधकाम प्रकल्पात गुंतवतात, असे आढळून आले आहे. या नव्या नियमामुळे त्यांना यापुढे असे करता येणार नाही. नव्या नियमानुसार रक्कम जमा करण्यास उशीर झाल्यास लागणाऱ्या १५ टक्के व्याजापासूनही गृहखरेदीदारांना दिलासा मिळणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>अर्थसंकल्पातील प्रस्तावाला होता विरोधअसा कायदा करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर झाले होते. तसेच त्यातील तरतुदींची माहितीही देण्यात आली होती. आता तो प्रत्यक्षात लागू होणार आहे.