शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार

By admin | Updated: February 22, 2015 00:10 IST

उद्या सोमवारपासून सुरू होत असलेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली : उद्या सोमवारपासून सुरू होत असलेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. या अधिवेशनात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला राज्यसभेत वटहुकमांच्या जागी सहा विधेयके मंजूर करून घेण्यास तारेवरची कसरत करावी लागणार आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दारुण पराभवानंतर अनेक विरोधी पक्षांनी केंद्राच्या ‘अध्यादेश राज’विरुद्ध मोहीमच उघडली आहे आणि प्रामुख्याने भूसंपादन कायद्यातील दुरुस्तीविरुद्ध विरोधकांनी कठोर पवित्रा घेतला आहे. तीन महिने चालणाऱ्या या संसद अधिवेशनात सरकार अर्थसंकल्पही सादर करेल.गेल्या काही महिन्यांपासून काही भाजपा नेते आणि संघ परिवारातील सदस्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे विरोधकांना आयतेच कोलित सापडले आहे. याशिवाय चलन फुगवट्यासह अनेक मुद्दे त्यांच्याकडे आहेत. विरोधकांसोबत सामंजस्याचा प्रयत्नदरम्यान, अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी सरकारने विविध माध्यमांनी विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांसोबत चर्चा केली आहे. परंतु विरोधकांकडून कुठलाही दिलासा मिळण्याचे चिन्ह नाही.