शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
2
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
3
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
4
Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी
5
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
6
"दुसऱ्याच मॅचवेळी त्याला फ्रॅक्चर...", आयपीएल फायनल हरल्यानंतर चहलसाठी आरजे महावशची पोस्ट
7
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड
8
मोठा खुलासा! आरसीबीला त्याच दिवशी करायचा होता सत्कार; पोलिसांनी ८ जून तारीख सुचविलेली तरी...
9
Raja Raghuvanshi and Sonam: हनिमूनला गेलेल्या राजा आणि सोनमचा पोलिसांना मिळाला सीसीटीव्ही व्हिडीओ
10
अभिनेते जितेंद्र यांनी विकली मुंबईतील जमीन, तब्बल ८५५ कोटींचा सौदा; नवीन मालक कोण?
11
Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना RCB टीमकडून प्रत्येकी १० लाखांची मदत, त्याशिवाय...
12
महागली, ऑनलाईन शॉपिंग महागली! अ‍ॅमेझॉनवरून कितीचीही ऑर्डर करा, जादाचे शुल्क आकारले जाणार
13
Viral : एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी मुलीने बुक केली गाडी, कारण ऐकलंत का?
14
IPL च्या नादात गायकाला बसला ३ कोटींचा फटका; प्रीती झिंटाच्या पंजाब टीमवर लावला होता सट्टा
15
या देशात जन्माला येणार जगातील 50% मुलं, कमी होऊ लागणार भारताची लोकसंख्या; टेन्शन वाढवणारा आहे तज्ज्ञांचा अनुमान
16
"समृद्धी महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा, १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल’’, काँग्रेसचं आव्हान   
17
सामान्यांचा खर्च वाढतोय अन् उत्पन्न कमी..; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
18
'रमैय्या वस्तावैय्या'चा हिरो बऱ्याच वर्षांनी दिसला, ओळखणंही कठीण; नेटकरी म्हणाले...
19
'...म्हणून झाली चेंगराचेंगरी, RCB च्या विजयोत्सवासाठी झाली होती ८ लाख लोकांची गर्दी'; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा मोठा दावा! 
20
जपानला ६४ लाख कामगारांची गरज, पदवी मिळताच करू शकता नोकरी! कोणत्या क्षेत्रात किती जागा? जाणून घ्या

बजेट : इलेक्ट्रॉनिक्स, आयटी विभागाच्या योजना खर्चात कपातीची शक्यता

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

नवी दिल्ली : केंद्र सरकार आपल्या आगामी २०१५-१६ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाच्या योजना खर्चात कपात करण्याची शक्यता आहे. हा खर्च २५०० कोटी रुपये करण्यात येईल, असा अंदाज आहे. मागील अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचा योजना खर्च ३८१५ कोटी रुपये होता.

नवी दिल्ली : केंद्र सरकार आपल्या आगामी २०१५-१६ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाच्या योजना खर्चात कपात करण्याची शक्यता आहे. हा खर्च २५०० कोटी रुपये करण्यात येईल, असा अंदाज आहे. मागील अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचा योजना खर्च ३८१५ कोटी रुपये होता.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचा योजना खर्च यावेळी २५०० कोटी रुपये राहू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. हा विभाग देशात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, ते कार्यान्वित करणे आणि त्याची समीक्षा करण्यासाठी जबाबदार आहे. सोबतच डिजीटल इंडियासाठीही हा विभाग निगराणी संस्था म्हणून काम पाहात आहे. (वृत्तसंस्था)