शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

"ती" चे लग्न दुस-याबरोबर झाले म्हणून दोघांनी केली आत्महत्या

By admin | Updated: May 10, 2017 13:12 IST

प्रेमाचे सूर जुळल्यानंतर प्रियकर-प्रेयसी आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. पण काहीवेळा काही कारणांमुळे प्रेमामध्ये दिलेला शब्द अखेरपर्यंत पाळता येत नाही.

 ऑनलाइन लोकमत 

रायपूर, दि. 10 - प्रेमाचे सूर जुळल्यानंतर प्रियकर-प्रेयसी आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. पण काहीवेळा काही कारणांमुळे प्रेमामध्ये दिलेला शब्द अखेरपर्यंत पाळता येत नाही. अशावेळी एकाने अचानक लग्नाला नकार दिल्यास तो धक्का दुस-याला सहन होत नाही. प्रेमात आपली फसवणूक झाली किंवा ती कोणा दुस-याची होणार हे दु:ख पचवता न आल्याने माणूस कोलमडून पडतो. त्यातून काहीवेळा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. 
 
रायपूरच्या बालोदा बाजारमध्ये दोन युवकांनी अशाच प्रेमविरहाच्या दुखातून गळफास घेऊन जीवन संपवले. अजय कनवर (18) आणि मुरीद साहू (19) अशी या दोन मुलांची नावे आहेत. अजय आणि मुरीदचे ज्या मुलींवर प्रेम होते. त्या मुलींचे रविवारी दुस-या मुलांबरोबर लग्न झाले. ज्या मुलींवर आपण जीवापाड प्रेम केले त्यांनीच आपल्याला दगा दिला अशी या दोन मुलांची भावना झाली होती. 
 
प्रेमात आपली फसवणूक झालीय. आता सर्व काही संपले आहे. आयुष्यात करण्यासारखे आता काही राहिलेले नाही असा टोकाचा विचार त्यांच्या मनात सुरु होता. त्यातूनच त्यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला लटकून आत्महत्या केली. दोघांनी आत्महत्येसाठी एकाच रशीचा वापर केला. सोमवारी एका लग्न सोहळयामध्ये या दोघांना शेवटचे एकत्र पाहण्यात आले होते.