शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
7
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
8
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
9
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
10
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
11
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
12
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
13
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
14
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
15
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
16
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
18
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
19
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
20
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे

भाईंदरमधील तरूणाच्या हत्येचे गूढ उकलले

By admin | Updated: February 5, 2016 00:34 IST

मीरा रोड : भाईंदरच्या एका कारखान्यात राहणार्‍या तरु णाच्या मृत्यूचे गूढ शवविच्छेदन अहवालाने उकलले आहे. त्याच्या हत्येप्रकरणी नवघर पोलिसांनी गुरु वारी पहाटे गुन्हा दाखल केला आहे.

मीरा रोड : भाईंदरच्या एका कारखान्यात राहणार्‍या तरु णाच्या मृत्यूचे गूढ शवविच्छेदन अहवालाने उकलले आहे. त्याच्या हत्येप्रकरणी नवघर पोलिसांनी गुरु वारी पहाटे गुन्हा दाखल केला आहे.
पश्चिम बंगाल येथे राहणार्‍या सपन संता पान (२२),असे हत्या झालेल्या तरु णाचे नाव आहे. तो दोन वर्षांपासून भाईंदरच्या साईबाबानगर, साईचरण इमारतीतील एका गाळ्यात चालणार्‍या नकली दागिने बनवण्याच्या कारखान्यात काम करत होता. सदर कारखाना कांचन घोष यांचा असून सपन हा मॅनेजर व अन्य तिघा कारागिरांसह तेथे राहत असे.
१ फेब्रुवारी रोजी सकाळी मॅनेजर व कारागिरांनी तो उठत नसल्याने नजीकच्या खाजगी रु ग्णालयात व तेथून कांदिवलीच्या शताब्दी रु ग्णालयात नेले. तो मरण पावल्याचे लक्षात आल्याने शताब्दीतील कर्मचार्‍यांनी पोलिसांचे पत्र आणण्यास सांगितले. मॅनेजर नवघर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी नोंद करून त्याचा मृतदेह टेंबा शवागारमध्ये ठेवला. त्याच्या अंगावर कुठेही साधे खरचटल्याची खूण नव्हती. दुसर्‍या दिवशी त्याचे वडील आल्यानंतर त्यांनी मुलाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला.
बुधवारी जे.जे. रु ग्णालयात शवविच्छेदन झाले असता त्याचा मृत्यू ब्रेन हॅमरेजने झाल्याचे निष्पन्न झाले. मृताच्या वडिलांनी त्याच्यासोबत गाळ्यात राहणार्‍या चौघांवर संशय व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी