शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

पुढील लोकसभेसाठी भाजपचे ३५० जागांचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 04:42 IST

लोकसभा निवडणूक दोन वर्षांनंतर होणार असली तरी त्यासाठीची तयारी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच सुरू केली आहे.

नितीन अग्रवाल ।नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक दोन वर्षांनंतर होणार असली तरी त्यासाठीची तयारी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच सुरू केली आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी वरिष्ठ मंत्र्यांना ३५० जागा जिंकण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.गुरुवारी शहा यांनी वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्र्यांचा भाजपच्या येथील मुख्यालयात वर्गच घेतला. कमकुवत जनाधार असलेल्या मतदार संघांवर खास लक्ष देण्यास शहा यांनी मंत्र्यांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘लोकसभेच्या १५० जागांवर पक्षाचा पराभव झाला होता त्या जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करा. आतापासूनच तयारीला लागा.’’सार्वत्रिक निवडणुकीसाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी आहे त्यामुळे मंत्र्यांनी आपापल्या जागा निवडून त्यासाठी कष्ट करायला सुरवात करावी, असे त्यांनी सांगितले.३० पेक्षा जास्त नेते बैठकीस उपस्थित होते. त्यात मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, उर्जा मंत्री पियुष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, अनंत कुमार, रविशंकर प्रसाद, नरेंद्र सिंह तोमर, जे. पी. नद्दा, निर्मला सीतारामन, मनोज सिन्हा, अर्जुन मेघवाल आदींचा समावेश होता. शहा यांनी मंत्र्यांकडून त्यांच्या मंत्रालयांच्या वतीने चालवल्या जात असलेल्या योजना व प्रत्यक्षातील परिस्थिती यांची माहिती घेतली.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दुसरे आणि तिसरे स्थान मिळाले अशा जागांवर शहा यांचा भर होता. या बैठकीत अशा जागांचे सादरीकरणही केले गेले. २०१४ च्या निवडणुकीत २७२ जागांचे लक्ष्य ठरवले गेले होते आता शहा यांनी ते ३५० जागांचे केले आहे.>अनेक योजनांचा घेतला आढावामंत्रालयांकडून चालवल्या जात असलेल्या योजनांची प्रत्यक्ष स्थिती काय आहे याची माहिती शहा यांनी घेतलीच त्यासोबत पक्षाकडून मंत्र्यांकडे सोपवण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दलही प्रश्न विचारले. त्यात मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार आणि सरकारी योजनांचा लाभ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचणे व प्रभावशाली लोकांशी संपर्क व संवाद साधण्याच्या कार्यक्रमाबद्दलही माहिती घेतली